अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
आरटीईअंतर्गत खासगी विना अनुदानित स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार येवला तालुक्यातील सुमारे ३३ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी असून, पालकांनी आॅनल ...
वरखेडा येथील आरोग्य उपकेंद्राची दुरवस्था झाली असून, संबंधित विभाग दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. दरम्यान या ठिकाणी संबंधितांकडून सौर ऊर्जाचे थातूर-मातूर काम करण्यात आले असून, सौर ऊर्जेचे युनिट चक्क कम्पाउण्डमध्ये जकिनीवर लावण्यात आले आहे. त्याबद्दल ग् ...
गेल्या दीड वर्षभरात अठरा जणांच्या निष्पाप वाहनचालकांचा बळी घेणारा अजंग- मालेगाव रस्त्याची सुधारणा कधी होईल असा प्रश्न विचारला जात होता. अजंग ते मालेगाव रस्त्याचा प्रवास जीवघेणा ठरत अनेक लहान-मोठ्या अपघातांना दररोज निमंत्रण मिळत होते. यामुळे सर्वत्र स ...
गुरु रविदास समता सामाजिक विचार मंच व राष्ट्रीय चर्मकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोपीनाथ गाडे महाराज यांचा संगीतमय प्रवचनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. सदर कार्यक्रम आयएमए हॉलमध्ये झाला. ...
सुळेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रोत्सवात हजारो भाविकांनी हजेरी लावली. सकाळी ८ वाजेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ...
संविधान साक्षरता अभियानांतर्गत शिवजयंतीनिमित्त शनिवारी ‘वर्तमानातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने’ या विषयावर प्रा. डॉ. सतीश म्हस्के यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. देवराम जाधव होते. ...
पीकविम्याच्या रकमेवरून शेतकऱ्यांमध्ये उद्रेक झाल्याने शेतकरी आणि विमा अधिकाºयांची आयोजित बैठक निष्फळ ठरली. अधिकाºयांनी शासन परिपत्रकाचा आधार घेत सपशेल हात झटकून विमा रकमेचा चेंडू कृषिमंत्री दादा भुसे यांच्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी व ...
विद्यार्थ्यांनी निश्चय करून आत्मविश्वास वाढविला पाहिजे व आपल्या मोठेपणाचा फायदा समाजाला करून दिला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने उत्तम माणूस बनविण्याचे शिक्षणाचे ध्येय साध्य होऊ शकेल, असे प्रतिपादन नांदेत येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाच ...
महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये ‘अप्सरा आली’ या महाराष्टÑाची लोकधारा जोपासणाऱ्या कार्यक्रमाने मनमाडकरांना मंत्रमुग्ध केले. तकतरावपासून ते हजेरीपर्यंतच्या स ...
प्रत्येक कल्याणकारी योजना ही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी गोंदेगाव येथे केले. ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या ...