नाशिकमध्ये शेतकरी मेळाव्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आयुष्य मंगलमय होवो अशा शुभेच्छा दिल्या. त्यानंतर टीका केली. ...
पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे अनेक साथीचे आजार उद्भवतात. थंडी, ताप, खोकला, तसेच सर्दी, डोकेदुखी या आजाराने नाशिककर त्रस्त झाले असून रुग्णालयात अशा रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येते ...