शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान करणाऱ्यांचा होणार सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:12 IST

विधि आयोग अहवालानुसार अपघातात मृत्यू होणाऱ्या अनेक व्यक्तींना वेळेत उपचार मिळाल्यास अपघाती मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत घट होईल. ...

विधि आयोग अहवालानुसार अपघातात मृत्यू होणाऱ्या अनेक व्यक्तींना वेळेत उपचार मिळाल्यास अपघाती मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत घट होईल. अपघातग्रस्त व्यक्तींना वेळीच मदत मिळावी, यासाठी जानेवारी, २० ते ३१ डिसेंबर, २०२० कालावधीत अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या जीवनदूत व्यक्तींचा आणि अवयवदान महत्त्व जाणून ज्यांनी अवयवदान केले आहे, अशांचा किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय गौरव करणार आहे. यासाठी संबंधितांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय खटला विभागात अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, छायाचित्र मोबाइल नंबर मदत केल्याचा दिनांक, वेळ, ठिकाण माहिती, अपघातग्रस्त व्यक्तींचा संपर्क क्रमांक (असल्यास) पोलीस आरोग्य विभागाने दिलेले प्रशस्तिपत्रक (असल्यास) सरकारी, अन्य कागदपत्रे अवयवदान केल्याचा पुरावा आदी तपशिलासह ३० जानेवारीपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इन्फो===

दरवर्षी अपघातात मृत्यू पावणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. अपघातात जखमी झालेल्यांना तत्काळ उपचार मिळावेत, तसेच अवयवदानामुळे एखाद्याला आजारी व्यक्तीला अवयवदान करणाऱ्या व्यक्तीचा अवयव जोडल्यास पुन्हा जीवन जगणे सुरळीत होऊ शकते, म्हणून अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रबोधनाचा हा भाग आहे.

- भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी