शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भाजपामधील 'उद्धव'ही पक्षावर नाराज, थेट मोदींकडे तक्रार करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 11:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच सरसंघचालक मोहन भागवत या सर्वांकडे यासंदर्भात लेखी तक्रार करणार असल्याचे 'उद्धव' म्हणाले.

नाशिक- नाशिकमध्येभाजपात रणकंदन सुरू झाले असून स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी आज आपला कार्यकाळ संपताना काही पक्ष नेत्यांनी आपल्याला प्रचंड त्रास दिला अवास्तव मागण्या केल्या असा गंभीर आरोप केला आहे. इकडेच नव्हे स्थानिक नेत्यांनी देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांना तातडीने बदलावे अशी मागणी त्यांनी केली आहे. स्थायी समितीची अखेरची बैठक उद्धव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते. 

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत देखील भाजपाच्या काही सदस्य गैरहजर होते त्यांनी अर्थ संकल्पाला मंजुरी देऊ नये असे आदेश काही पक्ष नेत्यांनी दिले होते. त्यानंतर त्यांनी बैठकीस येऊ नये यासाठी त्यांना सहलीला नेण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. भाजपा हा केडर बेस पक्ष आहे मात्र काही लोकांमुळे पक्षाची प्रतिमा डागळात आहे असा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच सरसंघचालक मोहन भागवत या सर्वांकडे यासंदर्भात लेखी तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले. काही नेत्यांच्या हटवादीपणामुळे राज्यातील सत्ता गेली अशी स्थिती पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे असं सांगताना त्यांनी आपण पक्ष सोडून जाणार नाही उलट पक्षात राहून संघर्ष करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Voilence : दिल्ली हिंसाचारात 42 जणांचा मृत्यू, 630 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Delhi Violence: 'CAA च्या विरोधात नाही अन् समर्थनातही, तरीही फातिमाचं सर्वस्व जळालं'

रुळ क्रॉसिंग करताना बसला रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 30 ठार

आजच उरकून घ्या आर्थिक व्यवहार, मार्च महिन्यात 19 दिवस बँक बंद

4 वर्षातून एकदा 'हॅप्पी बर्थ डे'... जाणून घ्या लीप वर्षाचं गणित

 

टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीchandrakant patilचंद्रकांत पाटील