शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानेश्वरीचे पठण योग्य वयात व्हावे

By admin | Updated: June 10, 2016 00:10 IST

देगलूरकर : मामासाहेब दांडेकर परीक्षा पारितोषिक वितरण

नाशिक : वेदांच्या पठणाने मानवाचे जीवन पवित्र होते. ज्ञानेश्वरीचे पठणही योग्य वयात व्हावे. मनात कोणताच विचार न येणे म्हणजे ब्रह्मस्वरूपता होय. अशी अवस्था मानवी जीवनात यायला हवी, असे प्रतिपादन चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले. मातोश्री रामप्यारीबाई सारडा धार्मिक प्रतिष्ठान व किरणदेवी सारडा सत्कार्य निधी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गुरुवर्य मामासाहेब दांडेकर राज्यस्तरीय ज्ञानेश्वरी लेखी परीक्षेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. ज्ञानेश्वरी पठणाची गोडी वाढावी, विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरीकडे आकृष्ट व्हावे, या उद्देशाने १९९६ पासून ही स्पर्धा घेण्यात येत आहे. राज्यात नाशिक, औरंगाबाद, चांदूरबाजार, अमरावती, लातूर, पांढरकवाडा, बडनेरा, जळगाव, पुणे, आळंदी आदि अकरा केंद्रांवर एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात आली. अकरा हजार विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. परीक्षेत मामासाहेब दांडेकर लिखित ‘ज्ञानेश्वरी’तील पाच ओव्यांचा अर्थ लिहावयाचा होता. यावेळी किसनलाल सारडा उपस्थित होते. श्रीरंग सारडा यांनी देगलूरकर महाराजांचा सत्कार केला. .