शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्याचे आवर्तन निश्चित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 7:31 PM

येवला : यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिक नियोजनासाठी पालखेड डाव्या कालव्याच्या रब्बी आवर्तनाचे पाणी वाटप शेतीसाठी आवर्तन संख्या व कालावधी निश्चित करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देशेतकºयांना रब्बी हंगामातील पिक नियोजन करता येणार आहे.

येवला : यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिक नियोजनासाठी पालखेड डाव्या कालव्याच्या रब्बी आवर्तनाचे पाणी वाटप शेतीसाठी आवर्तन संख्या व कालावधी निश्चित करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.यंदा पालखेड धरण समूहक्षेत्रात जोरदार पाऊस झाला असून चांगला पाणीसाठा आहे. त्यामुळे पालखेड डाव्या कालव्याचे रब्बी हंगामाच्या पाणी आवर्तनाचे पाणी वाटप तसेंच शेतीसाठी आवर्तन संख्या व कालवधी निश्चित करावे. जेणेकरून शेतकºयांना रब्बी हंगामातील पिक नियोजन करता येणार आहे.चारी क्र मांक ४६ ते ५२ देखील पाणी आवर्तन देण्यात यावे. तसेच येवला शहरासह ३८ गाव पाणी पाणीपुरवठा योजनेचे देखील पाण्याचे नियोजन करता येईल. शेतीसाठी पाणी किती मिळणार याची शेतकºयांना माहिती मिळाल्यास पिक नियोजन करता येईल.त्यामुळे पालखेड डाव्या कालव्याच्या रब्बी आवर्तनाचे पाणी वाटप शेतीसाठी आवर्तन संख्या व कालावधी लवकरात लवकर निश्चित करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेनेचे संभाजी पवार यांच्यासह शेतकºयांच्या स्वाक्षºया आहे. 

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी