शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा कंपनीला ग्राहक न्यायमंचचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:56 IST

नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने हवामान आधारित फळ पीकविमा काढूनही विमा कंपनीच्या हवामान केंद्रात अवकाळी पाऊस व घसरलेल्या तापमानाची ...

नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने हवामान आधारित फळ पीकविमा काढूनही विमा कंपनीच्या हवामान केंद्रात अवकाळी पाऊस व घसरलेल्या तापमानाची नोंद न झाल्याचे कारण दाखवून द्राक्ष उत्पादक शेतकºयाला पीकविमा नाकारणाºया अ‍ॅग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दणका दिला आहे. कंपनीची सेवा विश्वासार्ह नसल्याचे ताशेरे ओढून  मंचाने विमा कंपनीच्या विविध प्रकारच्या नियमांवर आक्षेप घेतला आहे. विमा काढलेल्या शेतक-याला हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही कंपनीला देण्यात आले आहेत.
दरम्यान, विमा कंपनीला  ग्राहक मंचामार्फत कारवाईला सामोरे जाण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. न्यायमंचाच्या या निकालाच्या आधार घेऊन शेतकऱ्यांना यापुढे ग्राहक मंचाचे दरवाजे यानिमित्ताने खुले झाल्याचे मानले जात आहे. 
न्यायमंचाने काय म्हटले...
योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कंपनीवर असली तरी, ती कशाही प्रकारे पार पाडणे असा होत नाही. त्यात निष्पक्षता आवश्यक आहे. अन्यथा तिचा लाभ शेतकरी व कंपनीला होणार नाही. पुराव्यावरून वेदर स्टेशन निश्चित उरत नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती