शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

वºहाड आलंय प्रचाराला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:25 IST

प्रचारासाठी एक आठवड्यापेक्षाही कमी कालावधी उरला असल्याने सुमारे चार लाखांवर मतदारसंख्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात कुठे कुठे फिरायचे बाकी आहे, कोणत्या प्रभागात कधी रॅली काढायची, याबाबतच्या नियोजनाची चिंता उमेदवारांना पडली आहे. मतदारांना आपलेसे करण्यासाठी त्या भागातील उमेदवारांनी आपल्या संबंधातील नातेवाइकांनादेखील प्रचारासाठी नाशिकमध्ये पाचारण केले आहे.

ठळक मुद्देरणधुमाळी : खान्देशसह अन्य अनेक भागातून कुटुंब प्रचारासाठी नाशकात

नाशिक : प्रचारासाठी एक आठवड्यापेक्षाही कमी कालावधी उरला असल्याने सुमारे चार लाखांवर मतदारसंख्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात कुठे कुठे फिरायचे बाकी आहे, कोणत्या प्रभागात कधी रॅली काढायची, याबाबतच्या नियोजनाची चिंता उमेदवारांना पडली आहे. मतदारांना आपलेसे करण्यासाठी त्या भागातील उमेदवारांनी आपल्या संबंधातील नातेवाइकांनादेखील प्रचारासाठी नाशिकमध्ये पाचारण केले आहे.महानगरातील विधानसभा मतदारसंघ सरासरी साडेतीन ते चार लाख लोकसंख्येचे आहेत. हे मतदारसंघ पायी पिंजून काढायचे ठरवून आणि दिवस-रात्र एक करूनही आठवडाभरात ते शक्य नसल्याची जाणीव उमेदवार आणि त्यांच्या प्रचाराच्या नियोजनकर्त्यांना आहे. त्यामुळे या पुढील पाच दिवस आता प्रचार यात्रा काढून धावती भेट देऊन रॅलीद्वारे प्रचारावर भर दिला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचार हाच एकमेव पर्याय आता उमेदवारांकडे उरला आहे. काही प्रमाणात तरी कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या पक्षांना आणि त्या पक्षांच्या उमेदवारांना हे दिव्य पार पाडणे शक्य आहे. मात्र, ज्यांचे महानगराच्या प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांचे जाळे आहे, त्यांनाच हे शक्य आहे. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात त्या त्या भागातील नातेगोते शोधून प्रचार सुरू आहे. काही उमेदवारांचे नातेसंबंध नाशिकसह खान्देशात अधिक प्रमाणात आहेत. अशा उमेदवारांचे नातेवाईकदेखील कामधंद्यावर आठवडाभराच्या सुट्या टाकून आपल्या दाजींच्या, भाऊंच्या, नानांच्या, चुलत्यांच्या, साडूंच्या प्रचाराच्या निमित्ताने नाशकात दाखल झाले आहेत.नात्यांचा गोतावळा फायद्याचादिवसभरात एकाचवेळी वेगवेगळ्या भागात प्रचार करणे, रॅली काढणे, पदयात्रा काढणे त्याचवेळी संपर्क कार्यालयातून आवश्यक त्या बाबींची पूर्तता करणे अशा सर्व बाबींसाठी हक्काचे आणि भरवशाचे कार्यकर्ते मिळणे सध्याच्या काळात दुरापास्त झाले आहे. अशावेळी ज्या उमेदवारांची नात्यागोत्यांची यादी मोठी आहे, त्यांना या गोतावळ्याचा फायदा मिळत आहे.उमेदवारांच्या घरांमध्ये भट्ट्या दिवसभर सुरूपदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या ऊठबससाठी असलेल्या संपर्क कार्यालयांच्या नजीकच्या एखाद्या हॉटेलमध्ये किंवा हॉलमध्ये त्यांची नास्ता-जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, आता बाहेरगावच्या नात्यागोत्यातील लोकांचाही राबता वाढल्याने उमेदवारांच्या घरांच्या परसदारी किंवा आसपासच्या मोकळ्या जागेत चहा, नास्ता, जेवणाच्या व्यवस्थेसाठी भट्ट्या पेटल्या आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक