शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कुतरमाळ येथे आचार्य प्रशिक्षण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:56 IST

त्र्यंबकेश्वर : एफटीएस अर्थात फ्रेंडस् ऑफ ट्रायबल सोसायटीतर्फे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांसाठी एकल अभियानाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील कुतरमाळ येथे हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत आचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमुख्यत्वे आदिवासी तालुक्यात हे एकल अभियान

त्र्यंबकेश्वर : एफटीएस अर्थात फ्रेंडस् ऑफ ट्रायबल सोसायटीतर्फे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांसाठी एकल अभियानाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील कुतरमाळ येथे हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत आचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.मुख्यत्वे आदिवासी तालुक्यात हे एकल अभियान राबविण्यात येत असून साधारण ३० गावे मिळून एक संच तयार केला जातो. प्रत्येक संचाला एक संच प्रमुख असतो आणि संचातर्फे प्रत्येक गावासाठी एक आचार्य मार्गदर्शन करत असतो. त्र्यंबकेश्वर तालुक्यात असे १६ संच असून त्यांच्यामार्फत मुलांना तसेच प्रौढांना देखील शिक्षण दिले जाते. एकल अभियानात जैविक खताबरोबर शासन गावासाठी, आदिवासी बांधवांसाठी राबवित असलेल्या योजनांची माहिती देउन या योजनांचा लाभ कसा घेता येईल, याबाबत मार्गदर्शन केले जाते. दरम्यान, आचार्य प्रशिक्षण शिबिराचे उद‌्घाटन व्यास कथाकार मंगेश कडाळी तसेच ओझरखेड संच समितीचे अध्यक्ष प्रकाश मौले, योगिता मौले यांच्या हस्ते करण्यात आले. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरEducationशिक्षण