शहरं
Join us  
Trending Stories
1
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
2
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
3
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
4
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
6
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
7
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
8
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
9
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
10
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
11
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
12
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
13
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
14
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
15
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
16
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
17
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
18
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
19
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
20
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

हतनूरचे पाणी प्रकाशात पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : हतनूर धरणातून १५ जुलै रोजी रात्री पाणी सोडल्याने हे पाणी गुरुवारी दुपारी तीन वाजता ...

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : हतनूर धरणातून १५ जुलै रोजी रात्री पाणी सोडल्याने हे पाणी गुरुवारी दुपारी तीन वाजता प्रकाशा बॅरेजमध्ये पोहोचले. मात्र प्रकाशा बॅरेजने आधीच पाणीसाठा कमी केल्यामुळे या पाण्याच्या धोका टळला असून येणारे पाणी सर्व वाहून जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, १५ जुलै रोजी रात्री हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. हे पाणी गुरुवारी सुलवाडे, सारंखेडा व प्रकाशा येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता पोहोचण्यास सुरुवात झाली. हे पाणी मुबलक प्रमाणात येत आहे. म्हणून प्रकाशा बॅरेजने आठ गेट पूर्ण तर सहा गेट एक मीटरने उघडले आहेत. त्यामुळे येणारे सर्वच पाणी जसेच्या तसे पुढे वाहून जात आहे, अशी माहिती सहायक अभियंता वरूण जाधव यांनी दिली. यापूर्वीच महसूल विभाग, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. यामध्ये नदीकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा संदेश दिला होता. तसेच जनावरे गुरे यांना नदीकाठावर घेऊन जाऊ नये, अशी सूचना दिली होती. त्यामुळे गुरुवारी येथील तापी नदीकाठावर शांतता दिसून आली. प्रकाशा बॅरेज प्रशासनाने आधीच सतर्क राहून दोन दिवस आधी पाच गेट उघडल्याने शिल्लक पाणीसाठा आधीच वाहून गेला. त्यामुळे येणाºया पाण्यावर नियंत्रण झाले आहे. हे पाणी पुढे पाठविल्यामुळे धोका टाळला आहे. आताच्या स्थितीला सुलवाडे बॅरेजचे आठ गेट दोन मीटरने उघडले आहेत. सारंगखेडा बॅरेजचेही १० गेट पूर्ण उघडले आहेत. म्हणून प्रकाशा बॅरेजनेही आठ गेट पूर्ण तर सहा गेट एक मीटरने उघडले आहेत. त्यामुळे आलेला पाणीसाठा आता धोक्याचा राहिला नाही, अशी माहिती अभियंता जाधव व सी.आर. यादव यांनी दिली.