शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या पाच टक्के निधीबाबत उदासिनता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ग्रामपंचायतींना दिव्यांग कल्याण योेजनेसाठी पाच टक्के निधी खर्च करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ग्रामपंचायतींना दिव्यांग कल्याण योेजनेसाठी पाच टक्के निधी खर्च करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सर्व बीडीओंना आणि त्यांच्याकडून सर्व ग्रामपंचायतींना देवूनही अनेक ग्रामपंचायतींनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. दरवर्षी दिव्यांग कल्याण योजनेचा पाच टक्के निधी दुसºयाच योजनेसाठी वापरला जात असल्याचा आरोप होत आहे.शासनाने दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध स्तरावर निधीची तरतूद केली आहे. जिल्हा परिषद स्तरावर, पंचायत समिती स्तर आणि ग्रामपंचायत स्तरावर हा निधी राखीव असतो. ग्रामपंचायतींनी त्यांना मिळालेल्या एकुण निधीतून दिव्यांग कल्याणाच्या योजना राबविण्यासाठी किमान पाच टक्के निधी खर्च करणे आवश्यक असते. त्याअंतर्गत दिव्यांगांसाठी शिबिर घेणे, साहित्य उपलब्ध करून देणे यासह इतर बाबींचा समावेश असतो. परंतु जिल्ह्यातील ८० टक्के पेक्षा अधीक ग्रामपंचायती हा निधी वापरतच नसल्याचे दिसून येते. या निधीचा वापर दुसºयाच योजनेसाठी केला जात असतो.याबाबत सामाजिक कार्यकर्ते दिग्विजयसिंग राजपूत यांनी आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीवर तक्रार करूनही आणि माहिती मागणी करूनही ती उपलब्ध केली जात नसल्याचे त्यांचे म्हणने आहे. याचा अर्थ कुठल्याच बीडीओंनी ही बाब गांभिर्याने घेतली नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे राजपूत यांचे म्हणने आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी संबधितांना सुचना कराव्या अशी मागणीही दिग्विजयसिंग राजपूत यांनी केली आहे.अनेक ग्रामपंचायतींना अशा प्रकारचा निधी असतो हीच माहिती नसल्याचे देखील उघड झाले आहे. त्यामुळे आता बीडीओंनी पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.