शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
5
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
6
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
7
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
8
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
9
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
10
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
11
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
12
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
13
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
14
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
15
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
16
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
17
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
18
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

तरुणाईला दिशा देणारी आनंदकुमारची ‘फ्रेंडशिप’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:54 AM

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : व्हॉटअप, फेसबुकमुळे आजची तरुणाई भरकटली असून ती वाचन संस्कृतीपासून दुरावत असल्याचा ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : व्हॉटअप, फेसबुकमुळे आजची तरुणाई भरकटली असून ती वाचन संस्कृतीपासून दुरावत असल्याचा मानणा:या वर्गाला ‘आनंदकुमार’ने आपल्या कृतीतून चांगलेच उत्तर दिले आह़े अवघ्या 16 वर्षाच्या या अवलियाने ‘फ्रेंडशिप’ ही इंग्रजी कादंबरी लिहून सर्वानाच चकीत केले असून त्याच्या या साहित्याचे सर्वत्र कौतूक होत आह़े  आनंदकुमार बुद्धर पाटील हा नंदुरबार तालुक्यातील करजकुपा येथील शेतकरी कुटूंबातील तरुण़ तो नुकताच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आह़े या तरुणाने फ्रेंडशिप ही कादंबरी लिहिली असून ती चेन्नई येथील नोशन प्रेस प्रकाशित करीत आह़े 184 पृष्ठसंख्या असलेली ही कादंबरी असून त्यात आनंदकुमारने मैत्रीचे अनोखे नाते मांडले आह़े एखाद्या प्रगल्भ साहित्यिकाच्या तोडीचे हे साहित्य असून त्याचे सर्वत्र कौतूक होत आह़े यासंदर्भात आनंदकुमारशी संवाद साधला असता, तो म्हणतो की, माङो प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आह़े पाचवीर्पयतचे शिक्षण नंदुरबार येथेचे घेतल़े शिक्षण घेत असतानाच इंग्रजी साहित्य वाचण्याची ओढ लागली़ पाचवीत असतानाच सर्वप्रथम चेतन भगत यांचे ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ हे पुस्तक वाचले आणि इंग्रजी साहित्याबाबत अधिकच प्रभावित झालो़ त्यानंतर सातत्याने विविध इंग्रजी साहित्यिकांची पुस्तके, कादंब:या वाचल्या आणि त्यातूनच एक मैत्रीचे कथानक डोळ्यासमोर आल़े ते शब्दबद्ध केले असून अनेक साहित्यिकांना ते दाखविले त्यांनी कौतूक केल़े चेन्नई येथील नोशन प्रेसने प्रकाशित करण्यासंदर्भात प्रेरित करुन त्याबाबत करारही केला़ त्यामुळे ही कादंबरी साकारत आह़े त्याचे पूर्ण श्रेय वडील बुद्धर गोपाळ पाटील व आई साधनाबेन पाटील यांना असल्याचे तो सांगतो़  

लेखक व्हायचेय़़! आजचे तरुण आपल्या करीयरसाठी डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, खेळाडू, उद्योजक असे विविध क्षेत्र निवडतात़ पण आनंदकुमार मात्र आपल्याला साहित्यिक व्हायचे आहे, असे सांगतो़ त्यासाठी त्याने दहावीनंतर अकरावीत विचारपूर्वक कला शाखेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला असून साहित्य क्षेत्रातच करियर करण्याचा निर्धार केला आह़े पहिल्या कादंबरीने उत्साह आला असून आता वाचकांच्या प्रतिसादाची प्रतिक्षा असल्याचे त्याचे म्हणणे आह़े