शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

३६० जणांना एचआयव्हीची लागण

By admin | Updated: July 28, 2014 00:59 IST

हदगाव : तालुक्यात आयसीटीसी केंद्र २००६ पासून सुरू झाले.

हदगाव : तालुक्यात आयसीटीसी केंद्र २००६ पासून सुरू झाले. तेव्हापासून २५ जुलैपर्यंत १५ हजार नागरिकांनी तपासणी करुन घेतली असून आठ वर्षांत ३६० जणांना एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागातून मिळाली आहे. तालुक्यात एकूण १४५ गावे असून २ लाख ६० हजार लोकसंख्या आहे. २१ व्या शतकात एचआयव्हीने आपला विळखा चांगलाच पसरविला आहे. या रोगापासून अलिप्त राहण्यासाठी जागतिक पातळीवर मोठी केंद्र सुरू करण्यात आली. विभागीय जिल्हा व तालुका पातळीवर ही केंद्र सुरू झाली. नॅको, (एनसीए), एमएसएस महाराष्ट्र स्टेट सोसायटी, डीएपीसीव्ही जिल्ह्यावर, आयसीटीसी तालुक्यावर ही केंद्र सुरू झाली. गरोदर मातांना ही तपासणी अनिवार्य केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचत आहेत. या रोगाची तपासणी करण्यासाठी मोफत व सोपी पद्धत असूनही नागरिक आपल्या आरोग्याविषयी अनभिज्ञ आहेत. आपल्या गावात किंवा आजूबाजूला एचआयव्हीबाधित महिला किंवा पुरुष वावरत असून आपले त्यांच्याशी असुरक्षित यौन संबंध किंवा संक्रमित रक्तामधून आपल्या घरी हा रोग येऊ शकतो. त्यासाठी ही तपासणी करुन खात्री करणे गरजेचे असल्याचे डॉ. लोमटे यांनी सांगितले.सध्या युवा पिढी जागरुक झाली असून सुरक्षीततेच्या दृष्टीकोणातून मार्गदर्शन घेत आहे़ तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत़ यात्रा, प्रदर्शन, महाविद्यालयातूनही रोगाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात येतात़ त्यासाठी सामाजिक संस्थाची मदत घेण्यात येते़ एचआयव्ही आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी शासनाकडून व्यापक जनजागृती मोहिम राबविण्यात आली़ या आजाराचे दुष्परिणाम माहित झाल्याने अनेकजण खबरदारी घेतात़ परिणामी एचआयव्ही रुग्णांचे प्रमाण घटले आहे़ (वार्ताहर)अशी झाली वर्षनिहाय तपासणीअसुरक्षित यौनसंबंध, संक्रमित रक्त या माध्यमातून या रोगाचा प्रसार होतो. रक्तनिर्मिती करणाऱ्या पेशी नष्ट होवून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती लोप पावते़ तालुक्यात २००९ मध्ये २८१५, २०१०-२४५१, २०११-२९१२, २०१२-२३८३, २०१३-३२२६, २०१४-१५०० संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली़ यापैकी २००९-३५, २०१०-४९, २०१११-६१, २०१२-४९, २०१३-५८, २०१४-१५ लोकांना एचआयव्हीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले़ जनजागृतीमुळे हे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते़