शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पंतप्रधानांच्या सोयाबीनला ६ हजार रुपये हमीभाव देण्याच्या आश्वासनाचे काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:21 IST

Nagpur : विजय जावंधिया यांचा पंतप्रधानांना प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दर देण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांना मात्र चार हजार रुपयांच्या आसपास दर मिळाल्याने त्यांचे प्रतिक्विंटल किमान एक हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या आश्वासनांचे काय झाले, असा प्रश्न कृषितज्ज्ञ विजय जावंधिया यांनी उपस्थित केला आहे.

सन २०२४-२५ या विपणन हंगामासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ४,८९२ रुपये जाहीर केली होती. वास्तवात, शेतकऱ्यांना ३,८०० ते ४,००० रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन विकावे लागले. हा दर किमान आधारभूत किमतीपेक्षा किमान एक हजार रुपये कमी दराने विकावे लागले. महाराष्ट्रात ५० लाख हेक्टरमध्ये म्हणजेच १ कोटी २५ लाख एकरमध्ये सोयाबीनचे पीक घेतले जाते. एकरी सरासरी चार क्विंटल उत्पादन ग्राह्य धरल्यास राज्यात पाच कोटी क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होते. सोयाबीनला कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.

इतर शेतमालाचे दर एमएसपीपेक्षा खाली

  • केंद्र सरकारने कापसाची एमएसपी ७,५२० रुपये, तूर ७,५५० रुपये आणि हरभऱ्याची एमएसपी प्रतिक्विंटल ५,६५० रुपये जाहीर केली आहे.
  • सोयाबीनसोबत हे तिन्ही शेतमाल शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने विकावे लागत असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरNarendra Modiनरेंद्र मोदीSoybeanसोयाबीन