लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासन-प्रशासन विविध उपाययोजना करीत आहेत. यासाठी लॉकडाऊन व कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. बहुतांश लोक याचे पालन करीत पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत आहे. परंतु काही जणांना अजूनही याचे गांभीर्य कळालेले नाही. ते गंमत म्हणून पाहत आहेत. रस्त्यावर फिरून उपद्रव करीत आहे. अशा लोकांमुळे आतापर्यंत आटोक्यात असलेली परिस्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अशा उपद्रवी लोकांविरुद्ध कठोर होण्याची वेळ आली आहे.
पोलिसांनो कडक व्हा,उपद्रवींना फिरणाऱ्यांना आवरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:00 IST
रस्त्यावर फिरून उपद्रव करीत आहेत, अशा लोकांमुळे आतापर्यंत आटोक्यात असलेली परिस्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अशा उपद्रवी लोकांविरुद्ध कठोर होण्याची वेळ आली आहे.
पोलिसांनो कडक व्हा,उपद्रवींना फिरणाऱ्यांना आवरा
ठळक मुद्देकाहींना अजूनही वाटतेय गंमत : विनाकारण फिरताहेत रस्त्यावर
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}