शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी शेतकरी आंदोलनाला नवी दिशा दिली. त्यांनी रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढा दिला. ...
दहा लाख पौंड जिंकले असून या रकमेसाठी दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करणाऱ्या मोबाईलवरील मॅसेज आणि ई-मेलपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेने केले आहे. ...