घटनाबाह्य हा शब्द त्यांचा आवडता शब्द दिसतोय. बहुधा त्यांना बाबासाहेबांची घटना मान्य नसावी. त्यामुळेच ते वारंवार हा शब्द उच्चारत असतात. उपमुख्यमंत्रिपदासंदर्भात याचिका वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये दाखल आहेत. ...
विधिमंडळात गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यानंतर पक्षकार्यालयात बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर कोटी करीत ‘कोण होतास तू, काय झालास तू... भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणात घेतलेस तू....’ हे विडंबनात्मक काव्य केले. ...
चर्चेदरम्यान आ. जयंत पाटील यांनी देवस्थानांच्या जमिनी लाटून त्या विकल्या गेल्या आहेत, त्यांना अभय देण्यासाठी हा घाट घातला जात आहे का, अशी विचारणा केली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विधेयक मांडताना सांगितले की, राज्य सरकारने महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम २०२१ मंजूर करून राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठविला होता. ...
राजकारणात वैर हा शब्द कधी असूच शकत नाही. राजकारणात मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे इतर गोष्टीचा विचार न करता जनतेचे हित हे फार महत्त्वाचे आहे असं चव्हाणांनी म्हटलं. ...