लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला मिळालेल्या प्रचंड यशाने उत्साहित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले. नागपुरातील आपल्या शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे त्यांनी त्यांचे विधानसभा मतदार स ...
अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत राहणारी आपली सावली यावेळी भरदिवसा एका क्षणाला आपली साथ सोडणार आहे. होय, रविवारी २६ मे रोजी १२.१० वाजता ही सावली आपल्याला अजिबात दिसणार नाही. ...
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यावर बोर्डावर दबाव वाढत आहे. औरंगाबाद व नाशिक विभागीय कार्यालयाकडून परीक्षेचे काम पूर्ण करण्यास उशीर होत आहे. त्यामुळे बोर्डाच्या निकालाचा मुहूर्त ठरविण्यास बोर्डाला अवघड जात आहे. ...
लोकसभा निवडणुकांमध्ये देशात व नागपुरात भाजपाला विजय मिळाल्यानंतर पक्षामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. भाजपाकडून शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला. कुठे आतषबाजी करण्यात आली तर कुठे जनतेमध्ये मिठाई वाटून मतदारांचे आभार मानण्यात आले. ...
खरीप हंगाम तोंडावर असल्याने मोठ्या संख्येने बोगस बियाण्यांची तस्करी मध्य प्रदेशातून नागपुरात करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या निगराणी पथकाने मध्य प्रदेशातून बोगस बियाणे नागपुरात आणणाऱ्या ईश्वर साळवे यांच्याकडून ४४० पॅकेट बियाणे जप्त केले. त्याच्यावर ...
युवा कंत्राटदार श्रीकांत वंजारी याचे अपहरण करून हत्या करणारा मुख्य आरोपी शैलेश केदारे याला अखेर हुडकेश्वर पोलिसांनी शुक्रवारी कारागृहातून ताब्यात घेतले. गेल्या दोन आठवड्यांपासून तो पोलिसांसोबत लपाछपी करीत होता. ...
भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी नागपुरातून सलग दुसऱ्यांदा मोठ्या फरकाने विजय मिळविला. असे असले तरी गेल्यावेळच्या तुलनेत गडकरी यांचे मताधिक्य घटले. पाच विधानसभा मतदारसंघात गडकरींचा विजय रथ धावला. पण पश्चिम, दक्षिण, मध्य नागपुरात अपेक्षित लीड ...
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत बसपाच्या पाच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यात नागपूर व सोलापूर येथील लोकसभेच्या उमेदवारासह दोन नगरसेवक आणि एका प्रदेश सचिवाचा समावेश आहे. ...
तक्रारकर्त्या ग्राहकाला विमा व बोनसची रक्कम आठ टक्के व्याजाने अदा करण्यात यावी असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने डाक जीवन विमा संचालनालयाला दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी ५ हजार अशी एकूण १५ ह ...