आज परत एकदा महात्मा गांधी यांनी मांडलेला ‘चलो गाव की ओर’ या विचारावर चालण्याची गरज असून, हाच विचार देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...
महापालिकेने ११ सप्टेंबर २०१९ रोजी शहरातील कचरा संकलनाचे कार्यादेश एजी एन्व्हायरो व बीव्हीजी इंडिया या कंपन्यांना दिले. परंतु ७ डिसेंबरपर्यंत महापालिका व कंपन्यात कोणत्याही प्रकारचा करारनामा झाला नसल्याची बाब महापालिकेच्या विशेष सभेत शनिवारी निदर्शना ...
खेळता खेळता पाण्याच्या टाक्यात तोल जाऊन पडलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. अर्णव (अंशू) कैलास घोरपडे रा. खरबडी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. ...
अतिक्रमण हटविणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी माजी महापौर व नगरसेवक प्रवीण दटके यांनी केली. यावरून दटके-गुडधे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ...
रामटेक वनपरिक्षेत्रातील मानेगाव बीट संरक्षित वनक्षेत्र क्रमांक२९३ मध्ये असलेल्या इंग्रजकालीन बिहाडा खाणीच्या खड्ड्यात पडून पट्टेदार वाघाचा बुडून मृत्यू झाला. ...
जिल्हा परिषदेने २१ लाख रुपयांची तरतूद करून सर्व ५८ सदस्यांना टॅब वाटले होते. यातील ३० सदस्यांनी टॅब जि.प.ला परत केला. मात्र २८ सदस्याकडे अजूनही टॅब असल्याचे सांगण्यात आले. ...
हिवाळी अधिवेशनला येत्या १६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मुंबई विधिमंडळातील कर्मचारी व आवश्यक कागदपत्र नागपुरात पोहोचले आहेत. शनिवारी विधिमंडळाचे सुरक्षारक्षकही पोहोचले असून त्यांनी विधानभवनाची सुरक्षा व्यवस्था आपल्या ताब्यात घेतली आहे. ...