लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा - Marathi News | Restore the fourth category to Kotwala | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा

कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा, या मुख्य मागणीला घेऊन विदर्भ कोतवाल संघाच्या मोर्चाने विधिमंडळावर पहिल्याच दिवशी धडक दिली. ...

२२७ कामगारांवर उपासमारीची वेळ - Marathi News | Starvation time on 227 workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२२७ कामगारांवर उपासमारीची वेळ

मोहता इंडस्ट्रीने प्रोसेस डिपार्टमेंट बंद केल्याने येथील २२७ कामगार बेरोजगार झाले आहेत. हा विभाग कंत्राटी पद्धतीने चालविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

कृषी विद्यापीठाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : नाना पटोले - Marathi News | Will talk to CM for development of Agricultural University: Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृषी विद्यापीठाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : नाना पटोले

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संपूर्ण देशात नावलौकिक आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या विद्यापीठाची जमीन आहे, मात्र जमिनीचा लिलाव होत असल्याची माहिती दुर्दैवी आहे. ...

संघाचे धोरण राबवून देशाचे विभाजन करताहेत मोदी  - Marathi News | Modi is dividing the country by implementing the policy of the Sangh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाचे धोरण राबवून देशाचे विभाजन करताहेत मोदी 

नागरिकता सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाचे धोरण राबवून देशाचे विभाजन करीत आहेत. या विधेयकाचा विरोध करणाऱ्या दिल्लीतील विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या अमानुष माराहाणीचा काँग्रेस आंदोलनाद्वारे निषेध करीत आहे. ...

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैतन्य : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | With appointment of Chief Justice Sharad Bobade renews justice system : CM Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैतन्य : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्यामुळे अभिमानाने ऊर भरून आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैत्यन्य मिळेल, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानसभेत व्यक्त केली. ...

अजित पवार यांच्या भूमिकेची सीबीआयमार्फत चौकशी करता का? हायकोर्टाची सरकारला विचारणा - Marathi News | Do you inquire into Ajit Pawar's role through CBI? High court asked Government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवार यांच्या भूमिकेची सीबीआयमार्फत चौकशी करता का? हायकोर्टाची सरकारला विचारणा

विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन प्रकल्प घोटाळा प्रकरणाची व त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काय भूमिका आहे हे शोधून काढण्यासाठी सीबीआय, ईडी किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवर काय म्हणणे आहे ...

Unnao Case : उत्तर प्रदेशातील न्यायालयात खटला चालला असता तर सेंगर निर्दोष सुटला असता, नवाब मलिकांचा टोला - Marathi News | Then Kuldeep Singh Sanger would have been acquitted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Unnao Case : उत्तर प्रदेशातील न्यायालयात खटला चालला असता तर सेंगर निर्दोष सुटला असता, नवाब मलिकांचा टोला

Unnao Case : 2017मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या उन्नाव तरुणी अपहरण आणि बलात्कार प्रकरणात तीस हजारी कोर्टानं भाजपाचे निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगरला दोषी ठरवले आहे ...

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; वारकरी संप्रदायाने नाना पटोले यांचे केले अनोखे स्वागत - Marathi News | Nagpur Winter Session 2019; Nana Patole welcomes by Wakari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; वारकरी संप्रदायाने नाना पटोले यांचे केले अनोखे स्वागत

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वारकरी सांप्रदायच्या लोकांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे त्यांच्या कक्षात पगडी घालून स्वागत केले. ...

विरोधकांना सावरकर यांच्याऐवजी कर्जमाफीचा मुद्दा घेता आला असता : बच्चू कडू - Marathi News | Opponents could have taken issue of loan waiver instead of Savarkar: Bachchu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांना सावरकर यांच्याऐवजी कर्जमाफीचा मुद्दा घेता आला असता : बच्चू कडू

विरोधीपक्षात अभ्यासू नेते आहेत. त्यांना शेतकरी प्रश्नी आवाज उंचावून लोकांची मने जिंकता आली असती. मात्र त्यांनी तसं केल नसून आम्हाला शेतकऱ्यांपेक्षा सावरकराचांच मुद्दा महत्त्वाचा असल्याचे विरोधकांनी दाखवून दिल्याचे कडू म्हणाले.  ...