नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आजदेखील शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आहेत व ते अडचणींचा सामना करत आहेत. मात्र समाजात अनेक प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरीदेखील आहेत. अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन येऊ शकते, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणव ...
स्मार्ट सिटी संदर्भात खोटे खुलासे करून जनतेची दिशाभूल का करता, असा सवाल महापौर संदीप जोेशी यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना केला आहे. महापौरांनी बुधवारी एक पत्र जारी करून यातील आयुक्तांचा प्रत्येक खुलासा खोटा असल्याचे म्हटले आहे. ...
वृक्षारोपण करणे गरजेचे आहे पण निव्वळ शोभेच्या झाडांची लागवड करण्यापेक्षा अशा देशी झाडांची लागवड केली तर त्याचे फायदे अधिक आणि चिरकाल टिकणारे ठरतील, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. ...
जिल्ह्यात १ जुलैपासून शाळा सुरू करण्यासाठी काही शाळांनी नियोजन केले होते. शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार उपायोजनाही केल्या होत्या. पण शाळा सुरू करावी याबाबत वरिष्ठांकडून कुठलेही स्पष्ट निर्देश नसल्याने १ जुलैला शाळा सुरूच झाल्या नाहीत. ...
महापालिकेकडे भविष्य निर्वाह निधी व अंशदान पेन्शन योजनेचे १५१ कोटी थकीत आहे. मागील काही वर्षांत भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न केल्याने त्यावरील व्याजाचे ५० कोटी तर अंशदान पेन्शन योजनेच्या थकीत रकमेवर २५ कोटी, अशा एकूण ७५ कोटींच्या व्याजाचा भुर्दंड ...
India China FaceOff: केंद्र सरकारने मंगळवारी चीनच्या 69 अॅपवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉक, हॅलो, युसी वेब आदी अॅप आहेत. तर रेल्वे, बीएसएनएलनेही चिनी कंपन्यांना दिलेली कंत्राटे रद्द केली आहेत. ...
डीबीटी योजना विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायक ठरत असल्याने आदिवासी विभागातील योजना रद्द करावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघासह विविध संघटनांनी केली आहे. ...