शहरात सध्याच्या स्थितीत शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये १२५० तर खासगीमध्ये १५८७ अशा एकूण २८३७ खाटा उपलब्ध आहेत. तातडीने उपाययोजना न झाल्यास भविष्यात कोरोनाचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. ...
विदर्भातील वाघांची संख्या वाढत आहे. वाढत्या संख्येपुढे जंगल अपुरे पडत असल्याने नवे वाघ नव्या अधिवासाच्या शोधात स्थलांतरित होत आहेत. अशा नव्या क्षेत्रात राहू पहाणाऱ्या वाघांसाठी नियोजन मात्र कमी पडत आहे. ...
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सर्वत्र आवश्यक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. सोशल मीडिया व व्हॉट्सअॅपवर तर हाच काढा किंवा हीच औषधे परिणामकारक असल्याचा दावा केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, विषाणूचा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती सर्व प्रकारची खबरदार ...
सोमवारी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. ...
प्रवास करण्यासाठी तिकिटाची नोंदणी करावयाची बतावणी करून एका भामट्याने माहिती घेऊन कन्फर्म तिकीट रद्द केले. तिकिटाची रक्कम घेऊन तो पसार झाला. ही घटना सोमवारी दुपारी २.१५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. ...
राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राज्यभर राबविण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हाभर हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आपल्या सख्ख्या मोठ्या भावाची कोट्यवधींची मालमत्ता हडपण्यासाठी दोन भावांनी बनावट कागदपत्रे तयार केली आणि ज्यांची मालमत्ता आहे त्यांनाच येथून बेदखल करण्याचा प्रयत्न केला. ...
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन १ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. या सोबतच, पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन सुरू करण्याची तांत्रिक प्रक्रिया ...
तुकाराम मुंढे मनपा आयुक्त असताना पदाधिकाऱ्यांशी त्यांचे जमले नाही. परंतु त्यांनी कठोर निर्णय घेऊन प्रशासनाला शिस्त लावली होती. बिघडलेली आर्थिक घडी नीट करण्याचे काम सुरू केले होते. कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन मिळण्याला सुरुवात झाली ...
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच रॅपिड अॅन्टिजन व आरटीपीसीआर या दोन्ही चाचण्यांचा वेग वाढला होता. साधारण एका दिवसात सात ते नऊ हजार चाचण्या व्हायच्या. यामुळे रुग्णसंख्या १५०० ते २०००च्या दरम्यान दिसून यायची. परंतु सोमवारी अचानक चाचण्यांच्या संख्ये ...