खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासतो आहे. रब्बीची चाहूल लागल्यानंतरही हा तुटवडा संपण्याची चिन्हे नाहीत. आजही शेतकरी युरियासाठी कृषी केंद्रात फेऱ्या मारत आहेत. जिल्ह्यातील खताच्या तुटवड्यासंदर्भात कृषी सभापतींनी सांगितले की, गे ...
जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. सदस्यांसाठी अधिकृत कक्ष नसल्याने सभापतीच्या कक्षात कुणीच नाही म्हणून पत्रपरिषद सुरू केली. पत्रपरिषद सुरू असतानाच सभापती आल् ...
शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण चांगल्या पद्धतीने सुरू आहे, हे दर्शविण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी आपल्या अध्ययन अध्यापन कार्याचा साप्ताहिक अहवाल ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. असे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कडून देण्यात आले आ ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने राज्यातील हौशी रंगकर्मींसाठी विशेष तरतुदीची घोषणा करण्यात आली असून, २०१९मध्ये हौशी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी संस्थांना आर्थिक मदत जाहीर करत असल्याची माहिती अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आज पत्रपरिषदेत दिली. ...
कोरोना प्रादुर्भावाच्या या सात महिन्यांच्या काळात रुग्णसंख्येने सोमवारी ७५ हजारांचा टप्पा गाठला. आज ९९४ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३८ रुग्णांचा जीव गेला. रुग्णांची एकूण संख्या ७५,८१५ तर मृतांची संख्या २,४३८ वर पोहचली आहे. ...
नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमणावर अंकुश लागल्याचे चित्र दाखविण्यात येत आहे. संक्रमितांची संख्या प्रशासनाकडून कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. १५ दिवसांपूर्वी कोरोनाच्या जेवढ्या टेस्ट होत होत्या, त्यात घट झाली असून, ते ५० ते ६० टक्क्यावर आली आहे. ...
कळमना भागात सुरू असलेल्या नव्या रेल्वेलाईनच्या कामादरम्यान ओएचई केबल चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आरपीएफने तीन आरोपींना अटक केली होती. दोन आरोपी फरार झाले होते. सोमवारी फरार असलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एक बाईक आ ...