महाराष्ट्र अखंड राहावा, एकसंध राहावा यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची सहमती आहे. काँग्रेसने कितीही आपटली तरी वेगळा विदर्भ होणार नाही हे त्यांचे राजकारण आहे असा घणाघात संजय राऊत यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केला होता. ...
आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का? असा प ...
सदस्य सत्यजित तांबे यांनी सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहासाचे लेखन अपुरे असल्याबद्दल अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. ...
विधान भवनाच्या लॉबीतच हाणामारी व शिवीगाळ करण्याच्या या घटनेचे तीव्र पडसाद त्यावेळी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत उमटले होते. समितीचे अध्यक्ष आ. नरेंद्र भोंडेकर यांनी चौकशी अहवाल शुक्रवारी विधानसभेत सादर केला. ...