शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

शुष्क झाली पाने, गळतीला वाट मोकळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:11 IST

जन्म-मृत्यूच्या फेऱ्याची जाणीव निसर्ग मानवाला प्रत्यक्ष कृतीतून करवून देतो. उमललेली गोंडस पाने हळूहळू मोठी होत जातात आणि अखेर शुष्क ...

जन्म-मृत्यूच्या फेऱ्याची जाणीव निसर्ग मानवाला प्रत्यक्ष कृतीतून करवून देतो. उमललेली गोंडस पाने हळूहळू मोठी होत जातात आणि अखेर शुष्क होऊन पाचोळ्यात रूपांतरित होतात. हा पाचोळा म्हणजेच अस्तित्वाचे उरलेले अवशेष आणि त्याचेही पुन्हा मातीतच रूपांतरण होत जाते. कथ्था (शिशू), पोपटी (बाल), हिरवा (किशोर), गर्द हिरवा (तारुण्य), पिवळा (प्रगल्भ) आणि मातका (वृद्ध) असे पानांचे बदलणारे रंग, मानवी जीवनचक्राचे प्रतिबिंबच म्हणावे. जिथे कुठे वनराजी अस्तित्वात आहे, तिथे निसर्गाचे हे चक्र ऋतुसंधीचा (वसंत आणि शिशिर ऋतूचा मेळ) अनुभव देत आहे. ती-तो गेला आणि पुन्हा कधीही परतणार नाही, हे माहीत असतानाही आठवणींचा फास सोडवावासा वाटत नाही. अश्रूंचा बांध फोडणारा हा भाव प्रत्यक्ष निसर्ग ठेवतो असा हा पानगळतीचा मोसम विरहवेदनेला समर्पित आहे. विचित्र मानसिकतेची जाणीव हा काळ करवून देत आहे.

‘’?!