शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जगातले युद्धे थांबविण्याची क्षमता भारतातच : मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 15:20 IST

Nagpur : जगातील संघर्षाचे मूळ कारण स्वार्थ आणि वर्चस्वाची भावना असून कायमस्वरूपी शांतता ही एकता, शिस्त आणि धर्मपालनातूनच साध्य होऊ शकते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगातील संघर्षाचे मूळ कारण स्वार्थ आणि वर्चस्वाची भावना असून कायमस्वरूपी शांतता ही एकता, शिस्त आणि धर्मपालनातूनच साध्य होऊ शकते. सध्याच्या जागतिक परिस्थितीत केवळ भारतच युद्ध थांबवू शकतो, अशी अपेक्षा जगभरातून व्यक्त होत असून तोच आपल्या देशाचा स्वभावही आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

शुक्रवारी जुने सुभेदार ले-आउट, अयोध्यानगर येथे विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. याप्रसंगी डॉ. भागवत बोलत होते. कार्यक्रमाला संत त्रिलोकदर्शन दासजी महाराज, गाझियाबाद, अंजनगाव सूर्जी येथील देवनाथ मठाचे प. पू. जितेंद्रनाथ महाराज, केंद्रीय संघटनमंत्री मिलिंद परांडे, प्रसिद्ध उद्योजक अनंतकुमार बन्सल, राजेश गुप्ता यांच्यासह व्हीएचपीचे अध्यक्ष सुदर्शन शेंडे, नंदकिशोर दंडारे, हेमंत जांभेकर, मनीष मालानी, प्रशांत तितरे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. मोहन भागवत म्हणाले, जगातील अस्थिर परिस्थितीत संतुलन निर्माण करून धर्माधिष्ठित मूल्यांवर आधारित व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी भारतावर आहे. भारतातील लोक मानवतेच्या नियमांनुसार आचरण करतात, तर जगातील अनेक भाग अजूनही 'जंगलाच्या नियमां'वर चालतात. गेल्या दोन हजार वर्षात विविध विचारसरणींच्या माध्यमातून संघर्ष सोडविण्याचे प्रयत्न झाले, मात्र त्यात अपेक्षित यश मिळाले नाही. आजही धार्मिक असहिष्णुता, सक्तीचे धर्मातर आणि उच्च-नीचतेची भावना अस्तित्वात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भारतीय प्राचीन ज्ञानपरंपरेत 'सर्व एक आहेत' ही भावना मांडण्यात आली असून समाजाने संघर्षाऐवजी सहकार्य आणि समरसतेच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन करीत आधुनिक विज्ञानही हळूहळू याच विचारांकडे झुकत असल्याचे त्यांनी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : India Alone Can Stop World Wars: Mohan Bhagwat States

Web Summary : RSS chief Mohan Bhagwat believes India can halt global conflicts due to its inherent nature promoting unity and dharma. He stresses India's role in establishing a values-based system amid global instability, advocating cooperation over conflict, aligning with ancient wisdom and modern science.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndiaभारत