शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

जास्त वीज बिल आले म्हणून त्याने स्वत:लाच पेटवून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:28 AM

४० हजाराचे वीज बिल आल्यानंतर ते कमी करून मिळण्याऐवजी वीज विभागाकडून मिळत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देयशोधरानगरातील घटनाउपचारादरम्यान मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ४० हजाराचे वीज बिल आल्यानंतर ते कमी करून मिळण्याऐवजी वीज विभागाकडून मिळत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लीलाधर लक्ष्मण गायधने (वय ५६) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाहुणे ले-आऊटमध्ये राहत होते.गायधने खासगी काम करायचे. त्यांचे स्वत:चे घर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना ४० हजार रुपये वीज बिल आले होते. एवढे मोठे बिल आल्यामुळे त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा हेलपाटे मारले. बिल कमी करून मिळावे म्हणून विनंत्या केल्या. मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. उलट वीज बिल भरले नाही तर पुरवठा खंडित करू, अशी धमकी मिळाली. त्यामुळे तणावात आलेल्या गायधने यांनी शनिवारी दुपारी १ च्या सुमारास स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून घरासमोर पेटवून घेतले. ते पाहून कुटुंबीयांनी धाव घेतली व गंभीर अवस्थेतील गायधने यांना मेयोत नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी काही वेळातच त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

टॅग्स :Suicideआत्महत्या