शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाला किमान गरजेइतके पाणी द्या!

By admin | Updated: November 26, 2014 01:06 IST

प्रत्येक नागरिकाला दिवसाला १३० ते १३५ लिटर पाण्याची आवश्यकता असते व तेवढे पाणी नगरपालिका आणि नगर पंचायतींनी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन चौथ्या वित्त

जे.पी.डांगे : चौथ्या वित्त आयोगाची बैठक
नागपूर: प्रत्येक नागरिकाला दिवसाला १३० ते १३५ लिटर पाण्याची आवश्यकता असते व तेवढे पाणी नगरपालिका आणि नगर पंचायतींनी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे.पी. डांगे यांनी येथे केले.डांगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. त्यात ते बोलत होते. नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी नगर पालिका व नगर पंचायतींना आवश्यक असलेल्या निधीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. स्थानिक नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सोयी व सुविधांवर होणारा खर्च व त्यांना मिळणारे उत्पन्न, शासनाकडून मिळणारे अनुदान तसेच विविध संस्थांकडून घेतलेले कर्ज याचा ताळमेळ घालून स्थानिक स्वराज्य संस्थांनी अनुदानाची मागणी शासनाकडे करावी,अशी सूचनाही त्यांनी केली. सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वीज, शिक्षण तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन आदीसाठी होणाऱ्या खर्चाचाही शासकीय अनुदानात समावेश आहे.
कर्मचारी नियमित करणे, कराचे उत्पन्न वाढविणे, अनुदान एकरकमी देणे, शाळांची कामे प्राधान्याने करणे, विविध खटल्यांसाठी वकिलांची नियुक्ती करणे, आदी सूचना डांगे यांनी यावेळी केल्या.
बैठकीला रामटेक, कामठी, रामटेक, काटोल, नरखेड,मोवाड, कळमेश्वर, सावनेर, खापा आणि मोहपा नगरपालिका तसेच महादुला आणि मौदा नगर पंचायतीचे अध्यक्ष व उपजिल्हाधिकारी प्रकाश शर्मा बैठकीला उपस्थित होते. (प्रतिनिधी)