शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

नागपुरात  शीतगृहाला आग; मिरचीच्या धुरामुळे नागरिक त्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 12:25 AM

भंडारा मार्गावरील आदिनाथ शीतगृहाला शनिवारी लागलेली आग तीन दिवसानंतरही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. शीतगृहात मिरचीची १३ हजार पोती आहेत तसेच चणा डाळ, गहू व अन्य धान्यांचा प्रचंड साठा आहे. परंतु शीतगृहाच्या मिरची असलेल्या भागाला आग लागलेली आहे. मिरचीच्या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा श्वास गुदमरत असल्याने त्रस्त झालेले आहेत.

ठळक मुद्देतीन दिवसानंतरही धूर कायम : शीतगृहात मिरचीची १३ हजार पोती

लोकमत यूज नेटवर्कनागपूर : भंडारा मार्गावरील आदिनाथ शीतगृहाला शनिवारी लागलेली आग तीन दिवसानंतरही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. शीतगृहात मिरचीची १३ हजार पोती आहेत तसेच चणा डाळ, गहू व अन्य धान्यांचा प्रचंड साठा आहे. परंतु शीतगृहाच्या मिरची असलेल्या भागाला आग लागलेली आहे. मिरचीच्या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा श्वास गुदमरत असल्याने त्रस्त झालेले आहेत.मिरचीच्या धुरामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. शीतगृहातील एक भाग ओला करून आग आटोक्यात आणणे अपेक्षित होते. परंतु आग विझविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे.आग आटोक्यात न आल्यास संपूर्ण इमारतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही आग आणखी १०-१५ दिवस कायम राहिल्यास मिरचीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेणे कठीण होईल. वाऱ्याची दिशा लक्षात घेऊ न मिरचीच्या पोत्यावर पाण्याचा माराके ल्यास आग आटोक्यात येईल. मात्र आग विझविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.शीतगृहाच्या काही अंतरावर राष्ट्रीय महामार्ग आहे. मिरची ठेवण्यात आलेल्या भागावर पाण्याचा मारा केल्यास धुराचे लोळ निर्माण होतील. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना अधिक त्रास होईल. यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळी आग आटोक्यात आणता येत नाही. ज्या भागात आगीचे लोळ दिसत आहेत त्या भागात अग्निशमन विभागाचे जवान २४ तास पाण्याचा मारा करीत असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे स्थानाधिकारी बी.पी. चंदनखेडे यांनी दिली.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर