शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

संविधानाबाबत नक्षली व भाजपमध्ये समानता; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेअवैध पद्धतीने पदावर

By कमलेश वानखेडे | Updated: November 8, 2024 15:56 IST

भूपेश बघेल यांची टीका : नक्षलवाद्यांकडून काँग्रेसचे मोठे नुकसान

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नोटवर्क नागपूर : नक्षलवाद्यांनी जेवढे नुकसान काँग्रेस पक्षाचे केले आहे तेवढे कोणाचेच केले नाही. छत्तीसगड, मध्यप्रदेश मध्ये मंत्र्यांसह अनेक नेते आम्ही गमावले आहेत. नक्षली संविधान मानत नाहीत आणि भाजप संविधान नष्ट करू पाहत आहे. या दोघांमध्येही समानता आहे, अशी टीका छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली.भूपेश बघेल शुक्रवारी सकाळी नागपुरात पत्रकारांशी बोलता म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेअवैध पद्धतीने पदावर बसले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही हे सरकार अवैध असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी हे संविधान संमेलन करत आहे. राहुल गांधींचा वाढत्या आलेखामुळे भाजप घाबरली आहे. भाजपने संविधान बदलण्याचे भाष्य केले. लोकसभेत विषय चर्चेला आला. आता संविधान रक्षासाठी पक्ष आणि अनेक संघटना सोबत आल्या आहेत. फडणवीस यांनी संविधानाच्या पुस्तकाचा नक्षली रंग असल्याचे वक्तव्य केले. लाल रंगापासून फडणवीस यांना काय त्रास आहे. लाल रंग देवीच्या ओढणीचा आहे, बजरंग बलीचा आहे, सूर्याचा उगवताना आणि मावळताना रंग लाल आहे. राहुल गांधींच्या संमेलनात दिला तो नोट पॅड होता, भाषणाचे पॉइंटर लिहण्यासाठी तो दिला होता. त्या रंगावर का जाता, पहिले हिरव्या रंगाचा त्रास होता, आता लाल रंगाचा त्रास आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री झाल्यानंतर नैराश्यात आले आहे, असा चिमटा त्यांनी घेतला. कंटेंगे बटेंगे म्हणतात. इथे तोडण्याची नाही तर जोडण्याची चर्चा झाली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. महाविकास आघाडी सरकार लाडकी बहीण योजना बंद करेल, अशी टीका करत आहेत. पण प्रत्यक्षात महाविकास आघाडीने पंचसूत्री योजना आणली, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आ. विकास ठाकरे, अ.भा. काँग्रेसचे महासचिव रामकिशन ओझा, प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

गडकरींचा भाजपकडून अपमान

देशाता संवैधानिक व्यवस्था लागू आहे पण प्रत्यक्षात आणीबाणीपेक्षा वाईट स्थिती आहे. जो विरोधात बोलतो, लिहितो त्यावर ईडी, सीबीआय लावली जाते. नितीन गडकरी यांनी स्वत:च्या स्थितीबद्दल सांगावे. गडकरी यांचा जेवढा अपमान भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केला तेवढा यापूर्वी कधीही कुठल्याच पार्टीने केला नाही, असा टोलाही बघेल यांनी लगावला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpurनागपूरcongressकाँग्रेसBJPभाजपा