शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

भाजप दाऊदलाही उमेदवारी देण्यास तयार होईल; त्यांचे पॉवर जिहाद सुरु

By कमलेश वानखेडे | Updated: November 13, 2024 18:25 IST

नाना पटोले यांची टीका : योगींनी हिंदु मुस्लिम करू नये

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर  : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू मुस्लिम करू नये. यांना बोलायचा आहे तर नवाब मलिक बद्दल बोलावे. उद्या दाऊदही यांच्या पक्षातून उभा झाला तर ते तयार होऊन जातील. यांचे पॉवर जिहाद सुरू आहे. नवाब मलिक यांना १७ महिने यांनीच तुरुंगात पाठवले होते. ते आता यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि हे इथे येऊन ‘बटेंगे तो कटेंगे’ असे बोलतात. त्यांनी महाराष्ट्रातील मुद्द्यांवर बोलावे. महाराष्ट्रातील जनता हे अजिबात स्वीकारणार नाही, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सुनावले.

बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, उत्तर प्रदेशातच योगी यांनी आपले राजकारण सुरू ठेवावे. महाराष्ट्रात असे घाणेरडे राजकारण चालत नाही. महाराष्ट्रातील त्यांच्याच सरकारमध्ये कधी उर्स तर कधी गणेश उत्सवावर हल्ला केला जातो. महाराष्ट्रात बेरोजगारी, शेतकरी, महागाई, महिला सुरक्षा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. या मुद्द्यावर भाजपचे लोक बोलत नाही. महायुती सरकारने महाराष्ट्राला कर्जात बुडावण्याचे काम केले आहे. दहा लाख कोटींचे उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला पाठवले आहेत, अशी टीका त्यांनी केला. भाजप शेतकरी विरोधी असल्याने ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे काही करणार नाही. सोयाबीन, कापूस या सगळ्या पिकांना आणि दुधाला एमएसपी पेक्षा जास्त भाव देण्याची भूमिका काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची राहील, असे त्यांनी आश्वस्त केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpurनागपूरNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ