शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील प्रकल्पात २७ टक्केच जलसाठा

By admin | Updated: July 20, 2014 01:11 IST

पावसाच्या महत्त्वाच्या १०० दिवसांपैकी अर्धाअधिक कालावधी संपला आहे. अमरावती विभागाची जून व जुलै महिन्याची पावसाची सरासरी २६७.८ मि. मी. एवढे अपेक्षित असताना केवळ ८१.६ मि.मी. पाऊस पडला.

खंडित पावसाचा परिणाम : गतवर्षीच्या तुलनेत २९ टक्क्यांनी कमीअमरावती : पावसाच्या महत्त्वाच्या १०० दिवसांपैकी अर्धाअधिक कालावधी संपला आहे. अमरावती विभागाची जून व जुलै महिन्याची पावसाची सरासरी २६७.८ मि. मी. एवढे अपेक्षित असताना केवळ ८१.६ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे ९ मोठे, २३ मध्यम व ४१७ लघु प्रकल्पातील जलस्तर कमी झाला आहे. सद्यस्थितीत सर्व जलाशयात केवळ ८६२ दशलक्ष घनमीटर एवढा पाण्याचा साठा आहे. प्रकल्पांच्या संचय पातळीच्या केवळ २८ टक्के हा जलसाठा आहे. पावसाळ्यात जून व जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठा पूर्ण संचय पातळीपेक्षा अधिक असतो. मागील वर्षी १८ जुलैमध्ये या प्रकल्पांत १६७७ दलघमी जलसाठा होता. पूर्ण संचय पातळीच्या तो ५७ टक्के होता. यंदा मात्र केवळ ८१५ दशलक्ष घनमीटर एवढाच साठा आहे. हे प्रमाण २८ टक्के आहे. खंडित पावसामुळे २३ मध्यम व ४१७ मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील जलस्तर कमी झालेला आहे. मात्र पावसाळ्याचे अजून दोन महिने शिल्लक असल्याने ही तूट भरून येण्याची आशा आहे. पण सरासरीपेक्षा कमी पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास अकोला, वाशीम व बुलडाणा जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार माजण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)