आजोबा सांगत होते, कुठलीही गोष्ट विकत घेताना स्वत:ला विचारायचं की, ही वस्तू मला खरंच गरजेची आहे का? ती विकत घेतली नाही तर माझं काय अडेल? मुलांच्याही लक्षात यायला लागलं, आपल्याकडच्या 80 टक्के वस्तू आपण हट्ट आणि हौसेखातर घेतल्या आहेत. फक्त हौस म्ह ...
शिवशाहीर र्शीमंत बाबासाहेब पुरंदरे. समोरची व्यक्ती कितीही लहान असली तरी आजही प्रत्येकाला ते ‘अहो-जाहो’ करतात. वेळ दिली आणि ती पाळली नाही, असंही कधीच त्यांच्याकडून होत नाही. बाबासाहेबांच्या भेटीचा योग असंख्य वेळा आला, त्यांचा झपाटा आपल्याला कायमच थ ...
आपलं मराठीपण नुसतं फेटे, बाराबंदी, कुडते, धोतर-सुरुवार किंवा नऊवारीच्या पदरामध्ये कधीच नव्हतं. ते संकुचितही कधीच नव्हतं. देश आणि भाषांच्या सीमा ओलांडण्याचं साहस आठशे वर्षांपूर्वीच तिनं केलं होतं. या संचिताकडे नव्या पिढीला वळवता येणं शक्य आहे. ही म ...
निर्मलाबाई पुरंदरे. देवाने त्यांना भरभरून दिले. रंग, रूप, आवाज, कीर्तिवंत पती, यशवंत भाऊ, कर्तबगार मुले, दीर्घ आयुष्य. त्यांनीही या आयुष्याचे सोने केले. जी जी स्वयंसेवी कामे हाती घेतली ती पूर्णत्वास नेली. स्थापन केलेल्या विविध संस्था चाळीस वर्षां ...
कुठलाही लढा, तो लढा लढणार्या संघटनेच्या सामुदायिक निर्धाराचे प्रतीक असतो. अनेक कार्यकर्त्यांच्या जिवापाड मेहनतीमधून तो लढा उभा राहत असतो, असे डॉ. नरेंद्र दाभोलकर नेहमी म्हणत असत. ‘विवेकाच्या वाटेवर’ हे पुस्तकदेखील अशाच लढाईची गोष्ट आहे. ...
खरी गोम अशी आहे की, चांद्रयानातून बराच मोठा महसूल गोळा करता येतो. इथे पाऊस फुकटात पडतो. लोक फुकटात पाणी वापरतात. अशा फुकट्यांच्या दुनियेत पाण्याच्या थेंबाथेंबाला किंमत आल्याशिवाय कृत्रिम पावसाचे महत्त्व कळणार नाही. ...
आपण बहुभाषिक होत, नकळत भाषेपलीकडे जाऊ लागलो आहोत. बहुभाषिक होणं ही काळाची फार मोठी गरज आहे आणि मातृभाषा टिकवणं हीदेखील ! कारण समूह टिकले तर संस्कृती टिकेल आणि भाषाही टिकेल. मराठी बोलणा-या , प्रेमानं बोलणा-या आणि मराठी संस्कृती प्रेमानं सांभाळणा ...
तांत्रिक नादुरुस्ती लक्षात आल्याने ‘चांद्रयान-2’चं प्रक्षेपण ऐनवेळी स्थगित करावं लागण्याची वेळ इसरोवर ओढवली आणि अनेकांच्या वाटय़ाला निराशा आली. पण इसरोमध्ये मात्र सगळी टीम नव्याने कामाला भिडली आहे आणि चांद्रयान-2 अवकाशात झेपावण्यासाठी उद्याचा मुहूर्त ...
बंटीला वाटलं, मोठय़ा शहरातल्या लोकांना प्रदूषण त्रास देणार, त्यांना हे सगळे आजार होणार; पण आपण खेड्यात राहतो, आपल्याकडे काय प्रदूषण नाही, आपल्याला काही टेन्शनच नाही; पण शोधलं तर खरंच तसं होतं का? ...