निर्मलाबाई पुरंदरे. देवाने त्यांना भरभरून दिले. रंग, रूप, आवाज, कीर्तिवंत पती, यशवंत भाऊ, कर्तबगार मुले, दीर्घ आयुष्य. त्यांनीही या आयुष्याचे सोने केले. जी जी स्वयंसेवी कामे हाती घेतली ती पूर्णत्वास नेली. स्थापन केलेल्या विविध संस्था चाळीस वर्षां ...
कुठलाही लढा, तो लढा लढणार्या संघटनेच्या सामुदायिक निर्धाराचे प्रतीक असतो. अनेक कार्यकर्त्यांच्या जिवापाड मेहनतीमधून तो लढा उभा राहत असतो, असे डॉ. नरेंद्र दाभोलकर नेहमी म्हणत असत. ‘विवेकाच्या वाटेवर’ हे पुस्तकदेखील अशाच लढाईची गोष्ट आहे. ...
खरी गोम अशी आहे की, चांद्रयानातून बराच मोठा महसूल गोळा करता येतो. इथे पाऊस फुकटात पडतो. लोक फुकटात पाणी वापरतात. अशा फुकट्यांच्या दुनियेत पाण्याच्या थेंबाथेंबाला किंमत आल्याशिवाय कृत्रिम पावसाचे महत्त्व कळणार नाही. ...
आपण बहुभाषिक होत, नकळत भाषेपलीकडे जाऊ लागलो आहोत. बहुभाषिक होणं ही काळाची फार मोठी गरज आहे आणि मातृभाषा टिकवणं हीदेखील ! कारण समूह टिकले तर संस्कृती टिकेल आणि भाषाही टिकेल. मराठी बोलणा-या , प्रेमानं बोलणा-या आणि मराठी संस्कृती प्रेमानं सांभाळणा ...
तांत्रिक नादुरुस्ती लक्षात आल्याने ‘चांद्रयान-2’चं प्रक्षेपण ऐनवेळी स्थगित करावं लागण्याची वेळ इसरोवर ओढवली आणि अनेकांच्या वाटय़ाला निराशा आली. पण इसरोमध्ये मात्र सगळी टीम नव्याने कामाला भिडली आहे आणि चांद्रयान-2 अवकाशात झेपावण्यासाठी उद्याचा मुहूर्त ...
बंटीला वाटलं, मोठय़ा शहरातल्या लोकांना प्रदूषण त्रास देणार, त्यांना हे सगळे आजार होणार; पण आपण खेड्यात राहतो, आपल्याकडे काय प्रदूषण नाही, आपल्याला काही टेन्शनच नाही; पण शोधलं तर खरंच तसं होतं का? ...
काळ बदलला, तसे देशांतराचे संदर्भ आणि कहाण्याही बदलत गेल्या. जिथे जन्मलो-शिकलो-वाढलो ती भूमी सोडून माणसे परदेशी मातीत आपली मुळे रुजवतात; तेव्हा नेमके काय बदलते? - त्या अनुभवांचा हा कोलाज. ...
विसाव्या शतकाने दोन महायुद्धं, महामंदी, दुष्काळ, भूकबळी यांचा भीषण अनुभव घेतला. त्यानंतर आपला भवताल बदलण्यासाठी अनेकजण अहोरात्र झटले. आपल्या सभोवतीचे क्षेत्र त्यांनी उजळवून टाकले. प्रस्तुत पुस्तक म्हणजे अशा काही असामान्य व्यक्तींविषयीची विनम्र ...
संग्रहालयशास्रातले खंदे जाणकार, इतिहासाचे अभ्यासक आणि सांस्कृतिक निरीक्षक अशा बहुविध ज्ञानाने समृद्ध असलेल्या पद्मश्री डॉ. सदाशिवराव गोरक्षकर यांचे नुकतेच देहावसान झाले. एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाच्या सहवासातल्या या आठवणी ! ...