गेली 50 वर्षे, महाराष्ट्रातील राजकारण एकाच नावाभोवती फिरते आहे, ते नाव म्हणजे शरदचंद्र पवार! बुद्धिमत्ता, आक्रमकता आणि जनमानसाचा पाठिंबा या जोरावर राजकारणात अशक्य त्या अनेक गोष्टी त्यांनी शक्य करून दाखवल्या. केवळ राजकारणच नाही, समाजकारण, अर्थकारण, ...
भिन्न लिंगीयांसाठीचे विधेयक संसदेत नुकतेच मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे आपल्यावरील अन्याय, भेदभाव दूर होतील, अशी या समुदायाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात यातील काही तरतुदींमुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. कायद्यातील अन्याय्य तरतुदी रद्द व्हाव्यात ...
प्रियांका चोप्रा, विराट कोहली, शाहरूख, सलमान. हे इन्स्टाग्रामवरचे सर्वात लोकप्रिय इन्फ्लुएन्सर्स. विराट क्रिकेटच्या मैदानावरचा स्टार असला तरी इन्स्टाग्रामवर पहिल्या क्रमांकावर आहे प्रियांका. इन्स्टाग्रामवर केवळ एक फोटो पोस्ट केला, तर प्रियांकाला मिळत ...
वेगळ्या धाटणीचे चित्नपट बघण्याची भारतीय प्रेक्षकांना सवय नव्हती. ‘इफ्फी’नं ही संधी भारतीय प्रेक्षकांना दिली. जगाच्या नकाशावरही न दिसणार्या देशांच्या प्रतिमा चित्नपटाच्या कॅनव्हासवर उमटताना प्रेक्षकांनी पाहिल्या आणि ‘सिनेमा असाही असतो तर!.’, अशा ...
उत्तर गोलार्धातील पक्षी हिवाळ्यात अचानक गायब व्हायचे. पक्षी या काळात शीतनिद्रा घेतात, असे अगोदर मानले जात होते. मात्र खाद्याच्या तुटवड्यामुळे हजारो किलोमीटरचे अंतर पार करून ते स्थलांतर करतात, हे निष्पन्न झाले. पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास सुरू झा ...
लक्ष्मी रोड हा पूर्वी फक्त कपड्यांच्या दुकानासाठीच होता. त्यात साड्यांच्या दुकानांसाठी विशेष प्रसिद्ध होता. येथील काही दुकाने ७०-७५ वर्षांपूर्वीची आहेत, त्यांचा घेतलेला हा वेध! ...
२६ नोव्हेंबर १८८२ रोजी विष्णुपंत छत्रे यांच्या पहिल्या सर्कसचा शो म्हणजे भारतीय सर्कसचा जन्म होय. नुकताच भारतीय सर्कसचा हा जन्मदिन साजरा झाला. त्यानिमित्त.. ...
धनंजय परांजपे ऊर्फ मंबीराम. प्रसिद्ध चित्रकार. अपघातानंच त्यांच्याशी ओळख झाली आणि नंतर दोस्ती. मंबीराम एकदम कलंदर आयुष्य जगताहेत. चित्रकार व्हायचं होतं; पण आईच्या आग्रहाखातर इंजिनिअर झाले. विद्यापीठात पहिले आले. अर्थशास्रात रस असल्यानं अमेरिकेत जा ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली, त्याच रात्री भाजपच्या एका बड्या नेत्याशी फोनवर बोलणे झाले. ते म्हणाले, ‘भाजप-राष्ट्रवादी अशी सत्ता बसतेय, आमचा प्लॅन बी यशस्वी होतोय !’ - झाले मात्र भलतेच!! ...
राजकारण भावनाशून्य असते असे म्हणतात. पण महाराष्ट्रातल्या ताज्या सत्तानाट्यात खरे उद्रेक घडवले ते अनावर भावनांनीच ! उद्धव ठाकरेंची चीड, अजित पवारांचा राग, प्रतिभाकाकींच्या मायेचे बंध आणि स्वर्गवासी पित्याला दिलेल्या वचनाची ताकद यानेच तर सत्तेच्या रसाय ...