नागरिकत्व सुधारणा कायदा- अर्थात ‘कॅब’मुळे देशातले विचारी लोकवगळता सर्वत्र शांतता असताना ईशान्य भारत का पेटला आहे? आसाममधल्या ब्रह्मपुत्र खोर्यात का आगडोंब उसळला आहे? हिंदूंसह ख्रिश्चन, शीख, पारशी निर्वासितांना जर कॅब अंतर्गत नागरिकत्व मिळणार असेल त ...
डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारख्या असाधारण प्रज्ञावंताचे चरित्र लिहिणे हे खरोखरच एक मोठे आव्हान होते. त्यांच्याबरोबरच्या प्रत्येक भेटीत वेगवेगळ्या गोष्टी उलगडत गेल्या आणि मी थक्क होत गेले. त्यांच्या बालपणापासून ते त्यांच्यावरील संस्कारापर्यंत, त्यांना आ ...
हैदराबाद प्रकरणातील आरोपींचे पोलिसांकडून एन्काउंटर करण्याचा प्रकार घडला. त्या एन्काउंटरसंदर्भातील चौकशी यथावकाश होईलच; पण त्यानंतर समाजमनातून जी समाधानाची आणि आनंदाची भावना प्रकट झाली ती कशाचे द्योतक आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. ...
परवाच्या एका जाहीर कार्यक्रमात ‘अगा जे घडलेची नाही, ते झाले.’ एका अत्यंत नामांकित भारतीय उद्योगपतीनं, या कार्यक्रमात उभं राहून, ‘आम्हाला तुमची भीती वाटते,’ असं सरकारमधील सर्वांत शक्तिमान माणसाला समोरासमोर सांगितलं! ...
जगभरातील कला इतिहासात भारतातल्या अजिंठा लेण्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे वॉल्टर स्पिंक यांचे नुकतेच निधन झाले. अजिंठा लेणी आणि वॉल्टर स्पिंक ही नावे मात्र येणाºया पिढ्या जोडूनच घेतील. त्यांना वाहिलेली ही स्मरणांजली... ...
..त्या बैलाला हाकलला, आणि अचानक माझ्या मनात झाडं वस्तीला आली. देवराईतली झाडं. त्यांचा स्वभाव, त्यांची सुख-दु:खं घेऊन आली. मी नम्र होऊन त्यांना शरण गेलो. मग त्या झाडांनी मला त्यांचे आकार दिले. रंग दिले. टेक्श्चर्स दिली. सावल्यांचे तुकडे दिले. कवडश ...
मोठी शहरं, महानगरांत किती प्रदूषण असतं ! यावर काहीतरी करायला पाहिजे, असा विचार मुलांच्या डोक्यात कधीचा चालू होता. शिवाय त्यातून पैसेही मिळाले पाहिजेत, यावरही त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं. शेवटी सुचली त्यांना युक्ती. ...
झपाट्याने नागरी होत असलेल्या जगातील प्रत्येक शहराला विविध समस्या भेडसावत आहेत. त्यांना तोंड देणे आणि नागरिकांना सज्ज करणे हे एक मोठे जागतिक आव्हान आहे. त्यासाठी नावीन्यपूर्ण उपाय शोधावे लागतात. अशावेळी शहरी नेतृत्वाची कसोटी लागते. शहरांचा विकास ह ...