लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
तारूण्याच्या उंबरठय़ावर इब्राहिम अल्काझी यांच्यासारखा गुरू लाभणं हे आमचं भाग्य. त्यांच्या शिकवणीवरच आमचा रंगभूमीवरचा प्रवास घडला. केवळ कलाकार म्हणून नव्हे, एक सजग व बहिर्मुख माणूस म्हणून त्यांनी आम्हाला घडवलं. जगाकडे पाहण्याची दृष्टी दिली. अभिनया ...
चित्रानं डिझायनर साड्या विकायचं सोडून मास्क बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना मांडली तेव्हा घरात जरा वादळ उठलंच. नवर्याला आणि सासूबाईंनाही ही कल्पना पटली नाही. पण एके दिवशी खुद्द सासूबाईंनीच चित्राला विचारलं, ‘अगं, आमच्या ग्रुपसाठी बारा मास्क ...
शेतकर्यांना चांगला बाजारभाव मिळावा आणि ग्राहकांनाही योग्य दरात ताजा भाजीपाला उपलब्ध व्हावा, ही वर्षानुवर्षांची गरज. हीच गरज ओळखून नगर जिल्ह्यातील काही शेतकरी एकत्र आले, ऑनलाइन माध्यमांचा वापर केला. त्यांनी शेतकर्यांच्या लुटीला तर आळा घातलाच; पण श ...
ज्या मदत आणि मार्गदर्शनाच्या आपण शोधात आहोत, नेमक्या त्याच दिशेनं नेताना आपल्याला आश्वासक वाट आणि दिशा दाखवणारं एक पुस्तक लेखिका मेघा दर्डा यांनी लिहिलं आहे. ‘क्रॅकिंग द फिअर ऑफ कोड’ या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या भीतीवर मात कशी करायची हे त्यांनी अ ...
मनात अफाट कुतूहल आणि हातात उस्ताद झाकीर हुसेन यांची रेकॉर्ड घेऊन वीस वर्षांपूर्वी मी भारतात प्रथम उतरलो. सतरा-अठराव्या वर्षापर्यंत भान हरपून ड्रम वाजवणारा मी, एकाएकी झपाटल्यासारखा तबल्याबरोबर तासन्तास घालवायला लागलो. गुरुजींचे शिष्यत्व अजिबात स ...
प्रत्येक खेळ आपल्याला काहीतरी शिकवतो. लहानपणी बाहुल्या, भातुकली आपल्याला सहजीवनाचे धडे देतात, व्यक्तिमत्त्व विकास घडवतात. ठोकळ्यांचे खेळ कल्पनांना आकार देतात, तर पटक्रीडा म्हणजे बोर्ड गेम आयुष्याचे धडे देतात. सापशिडी आणि बुद्धिबळ हे भारताने जगाला ...
‘सुबह बनारस, शाम अवध.’ सकाळ अनुभवावी तर ती बनारसला गंगेच्या किनारी आणि संध्याकाळी शरयूच्या घाटावर अयोध्येत शांतपणे वेळ घालवावा, असं म्हणतात! रामाची ही नगरी आहे मोठी सुंदर आणि मुख्य म्हणजे प्रेमळ, अगत्य असलेली!! चिंचोळ्या गल्ल्या, लूकलूक दिव्यांत एकसे ...
मुलं, मातृभाषा आणि खिचडी.. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याबद्दल नवीन शैक्षणिक धोरणाचं स्वागत! या धोरणाची उद्दिष्टं साधायची असतील, तर आता शिक्षकांना उत्तम साधनं आणि प्रशिक्षण हे मोठं आव्हान असेल! ...
पनवेलमध्ये क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार झाला, पुण्यात विनयभंगाचा प्रय} झाला, इतर शहरातही कमी-अधिक प्रमाणात असे अनुभव महिलांना येत आहेत. क्वॉरण्टाइन सेंटर ही स्थानिक यंत्रणेची जबाबदारी आहे, की गृहखात्याची, की वैद्यकीय विभागाची यावरही अ ...