आपल्यावरच नव्हेतर आपल्यासारख्या शेकडो-हजारो शेतकर्यांवर बहुराष्ट्रीय कंपनीने केलेला अन्याय निखंदून काढण्यासाठी थेट परदेशातील न्यायालयात खटला भरण्याचे धाडस यवतमाळ जिल्हय़ातील तीन शेतकर्यांनी केले. ...
महानगरातले धावते आयुष्य मागे सोडून कलकलाटातून बाहेर पडण्याचा, गरजा कमी करून अधिकचा आनंद आणि हरवलेले स्वास्थ्य पुन्हा शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? तर त्या प्रवासाची कहाणी आम्हाला हवी आहे. ...
संरक्षित जंगलातून अथवा परिसरातून जाणारा महामार्ग आता वन्यजिवांचे नुकसान होईल म्हणून रोखला जाणार नाही आणि या जंगलातून हा महामार्ग गेला म्हणून वन्यप्राण्यांचा जीवही जाणार नाही. माणसे आणि वन्यप्राणी या दोघांना जोडणार्या या महामार्गाची सुरुवात देशात सर् ...
म्हशी बर्या आपल्यापेक्षा! त्यांना चिखलातून उठून रोजकामाला लागण्याचे भान तरी असते! आपण मात्र फुकटातल्या छचोर चर्चा-चिखलाला चटावून ‘निर्बुद्ध’ बनलो आहोत. गर्दुल्ल्यांचे व्हावे तसे आपले डोके बधीर होऊन ‘स्क्रीन’कडे गहाण पडले आहे. ...
गांजाचं सेवन केलेल्या बहुतेकांचा अनुभव असतो, ‘आत्मविश्वास’ वाढण्याचा! फिल्म इंडस्ट्रीमध्ये जिथे सगळंच अस्थिर, अनिश्चित तिथे अशा कॉन्फिडन्सची गरज आत्यंतिक असते. शिवाय गांजा फुकणं आणि कल्पना सुचणं याचा जोडला गेलेला संबंध. त्यामुळे अशा गोष्टींचा आध ...
निसर्गाचा र्हास दिवसेंदिवस वाढतोच आहे. प्रकृतीसमोर अनेक संकटं आहेत. ती येतच राहतील. हे शेवटचे संकट असे न मानता येणार्या आव्हानांशी आपण दोन हात केले पाहिजेत. प्राणी, पक्ष्यांच्या माध्यमातून प्रसार होणार्या रोगांवर अधिक काम करण्याची गरज आहे. त्या ...
शहरासाठी धरण बांधायचे म्हणून तेवढ्या जमिनीवरील झाडे नकाशाच्या टोकावर सापडलेल्या दुसऱ्या जागेवर लावायची असल्या बादरायण तर्कावर पोसलेले आपले नागरी जीवन. ...