शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

वाहतूक कोंडी फुटणार

By admin | Updated: August 5, 2016 03:05 IST

वाहनांची वाढती संख्या, अपुरे आणि अरूंद रस्ते, वाहतूक नियंत्रणाच्या व्यवस्थेत न झालेल्या सुधारणा यामुळे सतत वाढत्या वाहतूक कोंडीमुळे बेजार

पंकज रोडेकर,

ठाणे- वाहनांची वाढती संख्या, अपुरे आणि अरूंद रस्ते, वाहतूक नियंत्रणाच्या व्यवस्थेत न झालेल्या सुधारणा यामुळे सतत वाढत्या वाहतूक कोंडीमुळे बेजार झालेल्या प्रवासी आणि वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी वाहतूक विभागाने दहा उपाययोजना सुचविल्या आहेत. त्या प्रत्यक्षात आल्या तर येत्या काही महिन्यांत ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी अशा प्रमुख शहरांतील वाहतूक कोंडी फुटेल. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून या संदर्भात आराखडा तयार केला जात आहे. ठाण्यासह अन्य शहरांतून जाणारे राज्यातील प्रमुख मार्ग, माल आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची वाढती संख्या, अपुरे-अरूंद रस्ते ही कोंडी प्रमुख कारणे आहेत. ती लक्षात घेऊन शहर पोलीस आयुक्त परमवीर सिंह आणि सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक व्यवस्थेचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही झाली आहे. > वाहतूक सुधारण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. यासाठी नागरिकांचीही मते जाणून घेतली जाणार आहेत. यातून कोंडीचा प्रश्न नक्की सुटेल, अशी अपेक्षा आहे. - संदीप पालवे, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे.>उपाययोजना कोणत्या?वारंवार वाहतूक कोंडी होणाऱ्या रस्त्यांचा विचार कुठे वन-वे आणि कुठे नो-एण्ट्रीची गरज आहे? ते लक्षात घेऊन तशी व्यवस्था करणेरस्त्यांतील अतिक्रमणे दूर करून ते मोकळे करण्यासाठी महापालिकांकडे पाठपुरावावन वे किंवा नो एण्टीच्या आजवरच्या सूचनांची अंमलबजावणी किंवा त्यात बदल नवीन रस्ते व पुल उभारणे. सिग्नल यंत्रणा बसविणे अवजड वाहनांना काही काळासाठी बंदी वेळ व वार यानुसार वाहतुकीचे नियोजन (उदा. बाजाराचे दिवस, विशिष्ट वारी गर्दी होणाऱ्या मंदिरांचा परिसर, शाळा सुटण्याच्या वेळा)