शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

'रस्त्यावरच्या खडड्यांचा सेल्फी घेण्याचा सुप्रिया ताईंना विसर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 10:48 IST

सरकारच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्या नेतृत्वात आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नुकत्याच औरंगाबादेत आल्या होत्या. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पराभवानंतर त्यांनी वैजापूर येथील चिंतन बैठकीला हजेरी लावली होती. वैजापूरला येताना सुप्रिया ताईंना रस्त्यावरचे खड्डे दिसले नाही का, असा सवाल भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. 

सुप्रिया सुळे यांना प्रवासादरम्यान रस्त्यावरील खड्डे दिसले नाही का, असा सवाल करण्यात आला. भाजप सरकारच्या काळात उठसूठ रस्त्यावरच्या खडड्यांचा सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकणाऱ्या सुप्रिया सुळेंनी आता रस्त्यावरील खड्ड्यांचा सेल्फी का नाही घेतला नाही. त्यांच्या मोबाईलची बॅटरी संपली होती की, असा खोचक प्रश्न भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेनेने जनाधाराचा अवमान करून सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला आहे. तीन पक्षांची महाविकास आघाडी नसून महाराष्ट्र भकास आघाडी असल्याची टीका दांगोडे यांनी केली. त्यांनी कर्जमाफीवरून देखील ठाकरे सरकारवर टिकास्त्र सोडले. सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे ते म्हणाले.

दरम्यान सरकारच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्या नेतृत्वात आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.