शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मलेशियात अडकलेले विद्यार्थी स्वातंत्र्यदिनी परतणार

By admin | Updated: July 25, 2014 02:49 IST

नोकरी देणा:या एजंटाने फसवणूक केल्याने मलेशियात अडकलेल्या 19 भारतीय विद्याथ्र्याचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अनिकेत घमंडी - ठाणो
नोकरी देणा:या एजंटाने फसवणूक केल्याने मलेशियात अडकलेल्या 19 भारतीय विद्याथ्र्याचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 14 ते 18 ऑगस्टदरम्यान ही सर्व मुले मायदेशी परतणार आहेत. सुमारे 2क्क्क् रिंगिट (4क् हजार रुपये) दंड भरून ही सुटका शक्य असून, ही घुसखोरी जाणीवपूर्वक झालेली नसल्याचे मलेशियन सरकारला पटवून देण्याचा प्रयत्न संबंधित महाविद्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे.
ठाण्यातील एसईएस (शेल एज्युकेशन सोसायटी) या कॉलेजचे संचालक मिलिंद कोळी यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली. त्यांचे स्पष्टीकरण पटल्यास हा दंड 5क्क् रिंगिटर्पयत कमी होऊ शकतो, असेही ते म्हणाले. तसेच जो काही दंडासह अन्य खर्च होत आहे तो सर्वच्या सर्व कॉलेजच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
सध्या ही सर्व मुले राजधानी क्वालालंपूर येथे भारतीय दूतावासाच्या मार्गदर्शनाखाली राहत असल्याचे सांगण्यात आले. तेथे दूतावास प्रमुख अनुराधा सुंदरमूर्ती या सर्वतोपरी काळजी घेत असल्याचे कोळी म्हणाले. मलेशियन कायद्यानुसार हा दंड 4क् हजार रुपये असून, प्रत्येक विद्याथ्र्याला तो भरणो शक्य नाही. त्यामुळे ही मुले एजंटाकडून फसवली गेली आहेत हे मलेशियन वकिलातीला पटवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ती एनओसी वकिलातीकडून मिळाल्यास 1क् हजार रुपयांच्या दंडावर ही मुले माघारी परतू शकतात. 
एसईएस कॉलेजचे प्रतिनिधीही क्वालालंपूर येथे पोहोचले असून, तेही मुलांच्या 
सुटकेसाठी प्रयत्न करीत आहेत. ठाण्यातील सिद्धेश देशमुख याच्यासह मलेशियातल्या 
ज्या एजंटने कॉलेज आणि इथल्या विद्याथ्र्याची फसवणूक केली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कॉलेज व्यवस्थापनाने परराष्ट्र 
व्यवहार मंत्रलय आणि मलेशियन वकिलातीकडे केली आहे.
 
भारतीय स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी ही मुले भारतात आणण्यासाठी स्वत: कोळी हे मलेशियात  रवाना होत असून, ते यासंदर्भात संबंधितांशी चर्चा करणार आहेत. याबाबत त्यांनी संबंधित विद्याथ्र्याच्या पालकांशीही चर्चा केली असून, त्यांनाही सर्व वस्तुस्थिती समजावून सांगितल्याचे ते म्हणाले.
 
बोगस व्हिसा आणि स्थानिक एजंटच्या जाचामुळे मलेशियात अडकलेल्या त्या विद्याथ्र्याची व्यथा शिवसेनेच्या खासदारांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रलयाकडे मांडल्यानंतर या मुलांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.
 
खासदार राजन विचारे व 
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह 
एसईएस कॉलेजच्या व्यवस्थापकांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. त्यानुसार मलेशिया येथील महाराष्ट्र मंडळानेही प्रयत्न केल्याचे ते सांगतात.