शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ११ लाख रुग्ण कोरोनामुक्त, बाधितांची संख्या १४ लाखांहून अधिक, आतापर्यंत ३७ हजार मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 20:57 IST

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.८४ टक्के झाले असून मृत्यूदर २.६५ टक्के इतका आहे.

मुंबई – राज्यात गुरुवारी १६ हजार ४७६ रुग्ण आणि ३९४ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यात १४ लाख ९२२ कोरोनाबाधित असून मृतांची संख्या ३७ हजार ५६ इतकी झाली आहे. दिवसभरात १६ हजार १०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ११ लाख ४ हजार ४२६ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.८४ टक्के झाले असून मृत्यूदर २.६५ टक्के इतका आहे.

राज्यात नोंद झालेल्या ३९४ मृत्यूंमध्ये मुंबई ४३, ठाणे २, ठाणे मनपा ३, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली मनपा २, भिवंडी निजामपूर मनपा २, मीरा भाईंदर मनपा ६, पालघर १०, वसई विरार मनपा ५, रायगड १४, पनवेल मनपा ३, नाशिक ४, नाशिक मनपा २, अहमदनगर ९, अहमदनगर मनपा ३, धुळे २, जळगाव १२, जळगाव मनपा २, पुणे १०, पुणे मनपा २५, पिंपरी चिंचवड मनपा १०, सोलापूर ६, सोलापूर मनपा १, सातारा ३५, कोल्हापूर १०, कोल्हापूर २, सांगली १३, सांगली मिरज कुपवडा मनपा ६, सिंधुदुर्ग ११, रत्नागिरी २, औरंगाबाद ५, औरंगाबाद मनपा ५, लातूर ७, उस्मानाबाद १०, बीड ४, नांदेड २, नांदेड मनपा ५, अकोला २, अमरावती ३, अमरावती मनपा ३, यवतमाळ ७, बुलढाणा १, नागपूर २४, नागपूर मनपा ३६, वर्धा ५, चंद्रपूर २ आणि अन्य राज्य/देशातील ३ रुग्णांचा समावेश आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६८ लाख ७५ हजार ४५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०.३८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१ लाख ७४ हजार ६५१ व्यक्ती घरगुती अलगीकऱणात असून २८ हजार ७२० व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस