लॉकडाऊनच्या काळात अनुराग हा १५ दिवसांपूर्वी पळसखेड आला होता. संबंधित मुलीचे आईवडील तिला टॉर्चर करीत असल्याने ती जीव देत आहे, असे सांगत असल्याचे अनुरागने त्याच्या वडिलांना सांगितले. २ ऑगस्ट रोजी दुपारी अचानक अनुरागची तब्येत अचानक बिघडली. त्याला पळसखेड ...
विज्ञान ९४, भाषा ५०, सामाजिक शास्त्र ८ अशी विषय शिक्षकांची तसेच सहायक शिक्षकांची १३ पदे रिक्त असून, १८ पदे अतिरिक्त आहेत. अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची एकूण संख्या २०२ आहे. संवर्ग-१ मध्ये सहायक शिक्षकांचे १२७ विनंतीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ...
एका व्यावसायिक संकुलाच्या तळमजल्यातून दारूविक्री केली जाते. दारू खरेदी करणारे तेथेच दारू पितात. चकणा विकणारे दोघे कोपऱ्यात उभे असतात. संकुलातील सर्व दुकाने रात्री बंद झालीत की, सातच्या सुमारास सुरू होणारा हा 'रात्रीचा खेळ' १०.३० ते ११ वाजेपर्यंत चालत ...
भंडारा तालुक्याअंतर्गत दोन हजार हेक्टर क्षेत्रावर पट्टा पद्धतीची लागवड झाली आहे. तालुक्यातील परसोडी ५० हेक्टर, खमारी ७५ हेक्टर, माटोरा २६ हेक्टर, आमगाव ३३ हेक्टर, टेकेपार २३ हेक्टर, गणेशपूर १३ हेक्टर, भंडारा १९ हेक्टर, कोंढी २७ हेक्टर, साहुली १३ हेक् ...
कोरोनाचे वाढते प्रस्थ धोकादायक ठरत आहे. कालपर्यत शहरात असणारा कोरोना ग्रामीण भागात पोहोचलेला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे नितांत गरजेचे आहे. उलटपणा किंवा बेजबाबदारपणाने कोरोनाला हरवू शकत नाही, याची प्रचिती आजपर्यंत आलेली आहे. कोरोना वि ...
ब्रिटीशांनी संपूर्ण देशभर रेल्वेचे जाळे विणले. आजही ब्रिटीशकाळातील वास्तू ठिकठिकाणी उभ्या आहेत. ब्रिटीशांनी रेल्वे आणली तेव्हा रेल्वे यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी कॅबिनची व्यवस्था केली होती. या कॅबिनमधूनच रेल्वेचा आवागमनावर नियंत्रण ठेवले जात होते. ...
पावसाळ्याचे दिवस असल्याने मोकळ्या जागेत झाकून ठेवलेले धान भिजण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे धान झाकण्यासाठी पुरेशी ताडपत्री देण्यात आली नाही. केवळ १० ताडपत्र्या देण्यात आल्या. जि.प.सदस्य लता पुंघाटे यांनी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली असता, ही भय ...
शेतीसाठी जमिनीची सुपीकता, अत्याधुनिक कृषी साधने, बी-बियाणे, खते याबरोबरच पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्वाची आहे. पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात वर्षातून एकच पीक घेता येते. मात्र शेतातल्या जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करून ते अडव ...
गडचिरोली शहर १०० टक्के तंबाखूमुक्त करण्यासाठी किराणा असोसिएशन व मुक्तीपथ अभियानाची वाटचाल सुरू आहे. यासाठी मुक्तीपथ व किराणा असोसिएशनची बैठक पार पडली होती. या बैठकीत सर्व किराणा विक्रेत्यानी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचा सवार्नुमते निर्णय घ ...
कोरोनामुक्त झालेल्या ५० रूग्णांमध्ये जिल्हा पोलीस दलातील ३६ जवान, पाच जिल्हा सामान्य रूग्णालयातील कर्मचारी, आंबेडकरनगर देसाईगंज येथील पाच जण, आरमोरी येथील दोन व मुलचेरा येथील एका रूग्णाचा समावेश आहे. १८ बाधितांमध्ये अहेरी तालुक्यातील १७, मुलचेरा येथी ...