जिल्हा प्रशासन याबाबतीत गांभीर्याने विचार करीत आहे. मात्र, जोपर्यंत लसीचा साठा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत नागरिकांना लस कशी देणार, असाही प्रश्न जिल्हा प्रशासनाला सतावत आहे. संभावीत तिसरी लाट ही पहिल्या दोन लाटींपेक्षा तीव्र राहणार असल्याचे मत आधीच ...
भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी २७ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर तब्बल तीन महिन्याने १२ जुलै रोजी कोरोनाच्या पहिल्या मृत्यूची नोंद भंडारा तालुक्यात घेण्यात आली. त्यानंतरही मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होते. सिंगल डिजिटमध्येच मृत्यूची नोंद होत ह ...
शहरातील व्यापारी दुकानाचे अर्धे शटर लावून व्यापार करताना आढळले. मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशांनुसार उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे यांच्यासह झोन क्रमांक २ चे सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, मुख्य स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, पंचभुते ...
जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नागरिकांकडून प्रतिसादच मिळत नव्हता. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर ४०० ते ५०० लसी उपलब्ध करून दिल्या जात होत्या. दरम्यान, कोरोना संसर्ग वाढल्याने नागरिक जागृत झाले. आरोग्य विभागानेही लसीकरणाचे महत्त्व पटवून द ...
भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काहीसे असेच होत असल्याचे सध्या दिसत आहे. इतर जिल्ह्यातील लोकांमुळे भेंडाळा परिसरातील नागरिकांना लस घेण्याची तारीख मिळणे कठीण झाले आहे. कारण ऑनलाईन प्रक्रियेमघ्ये स्पष्ट दाखवत आहे की, भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र ...
काेराेनाच्या सुरुवातीच्या कालावधीत लक्षणे दिसूनही नागरिक चाचणी करून घेत नव्हते. उलट गावातच उपचार करून घेण्याकडे त्यांचा कल राहत हाेता. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे नागरिकांमध्ये काेराेनाची ...
जिल्ह्यात मंगळवारपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला गती मिळाली होती. नऊ हजारांवर डोस यासाठी प्राप्त करून देण्यात आले होते. मात्र १ लाख ५३ हजार २२६ नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत होते; तर प्रत्येक जिल्ह्यात हेच चित्र होते. दुसरीकडे लसी ...
बुधवारी (दि.१२) जिल्ह्यातील ५७२ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ६२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. ५ रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. बुधवारी आढळलेल्या ६२६ रुग्णांमध्ये सर्वाधिक २२० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ४१ ...
संपूर्ण जिल्ह्यात १७८ केंद्रांवर कमी अधिक प्रमाणात उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात येते. दर दिवसाला २० हजार लसीची आवश्यकता असताना संपूर्ण जिल्ह्यासाठी सरासरी दोन ते तीन हजार लस प्राप्त होत आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने मोठा गोंधळ उडत ...
शासनाच्या नियमानुसार २४ तासात ई-पास उपलब्ध करून दिला जातो. परंतु त्यासाठी वाहनात प्रवास करणाऱ्या चालकासह इतरांची ७२ तासातील आरटीपीसीआर किंवा रॅपिड ॲंटिजन टेस्ट बंधनकारक आहे. याशिवाय प्रवाशाचे आधार कार्ड, जाण्याचे ठिकाण, वाहन क्रमांक, जाण्या-येण्याचा ...