उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील १० आदिवासी नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली. बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी जात असताना त्यांना विश्रामगृहात स्थानबध्द करण्यात आले. या घटनेचे पडसाद गडचिरोलीत उमटले असू ...
भाजप सरकारची शैक्षणिक धोरणे बहुजनांसाठी मारक आहेत. भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला विरोध करायचा असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या जुन्या सत्ताधाऱ्यांनी अहंकार बाजुला सारून लवचिक व्हायला पाहीजे. ...
साहेब काम झाले का, आमचे प्रकरण मार्गी लागले का, यासाठी नागरिकांना बरेचदा वांरवार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. यामुळे त्यांचा वेळ वाया जातो शिवाय मानसिक त्रास सहन करावा लागतो. नागरिकांची पायपीट कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्य ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात तसेच अनेक कार्यक्रमातून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. याच धर्तीवर सर्वत्र स्वच्छ भारत उपक्रम राबविला जात आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्याची समस्याची निर्माण होते.त्यामुळे सर्वांनी आपला परिसर गाव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन के ...
बस आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील बारा प्रवासी जखमी झाल्याची घटना तालुक्यातील जांभुळटोला फाट्यावर शनिवारी (दि.२०) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. जखमी प्रवाशांना उपचारार्थ गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. ...
शिक्षण विभागाने उत्कृष्ट कार्यात आणखी एक भर टाकली जात आहे. शंभर टक्के विद्यार्थी व शाळा विकसीत करण्यासाठी आता नागपूर विभागात ‘अध्ययन स्तर निश्चिती व गुणवत्ता विकास कार्यक्रम’ शैक्षणिक सत्र २०१९-२० पासून सुरू करण्यात येत आहे. ...
देशात नागपूरचा विकास वेगाने होत आहे. त्या प्रमाणात व्यापारी आणि उद्योजकांचा विकास महत्त्वाचा आहे. अनेक योजनांमध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग असावा, असे शासनाचे मत आहे. त्याकरिता केंद्र आणि राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत आहे. नागपूरच्या विकासात चेंबरने सहकार ...
बाबासाहेबांचे लंडनमधील घर विकत घेऊन राजकुमार बडोले यांनी देशाला एक आंतरराष्ट्रीय स्मारक दिले आहे. त्यांनी सामाजिक न्याय देण्याचे प्रयत्न अग्रक्रमाने केले आहे. आता, त्यांनी इनोव्हेशन, डेव्हलपमेंटचा विचार तळागाळातल्या आर्थिक विवंचनेत जगणाऱ्यांची समस्या ...
जगातील सर्वाधिक पुरातन देश म्हणून भारताची ओळख आहे. हा देशाचा पुरातन इतिहास, येथील संस्कृती, परंपरा वहन करण्याचे काम संस्कृत भाषेमुळे झाले आहे. देशात अनेक भाषा बोलल्या जातात आणि संस्कृत ही या सर्व भाषांना जोडणारी कडी होय. म्हणून भारताचा प्राचीन इतिहास ...