लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : स्पर्धा परीक्षांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी राज्य शासनाने महापरीक्षापोर्टलचे खाजगी कंपनीला कंत्राट दिले. मात्र या कंपनीद्वारे ... ...
केंद्र शासनाने डिसेंबर २०१९ रोजी राज्यातील २५ जिल्ह्यात विशेष मिशन इंद्रधनुष्य २.० कार्यक्रम हाती घेतला. यामध्ये जिल्ह्यातील १७२ गावांचा समावेश झाला आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा व गरोदर मातांचा शोध घेवून लसीक ...
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. ही योजना तळागाळातील सर्व मातांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे, असे मार्गदर्शन केले. आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेणार आहेत, अ ...
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या हिवताप व हत्तीरोग विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांनी गडचिरोली येथील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी महाराष्ट्र राज्य हिवताप, हत्तीरोग कर्मचारी संघटनेचे नागपूर ...
या विकास कामांमध्ये महात्मा गांधी आणि त्यांच्या संबंधित घडामोडीवरच लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे विकास कामे करताना बापूंच्या आठवणींना उजाळा देण्यासह ऐतिहासिक महत्त्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील मेडिकल चौकातून तीन मार्ग जात असल्याने ...
विजेचे दर निम्मे झाले पाहिजेत याशिवाय बिलावरील अन्यायकारक कर, स्थिर आकार, वीज वहन कर आदी देणार नसल्याचा इशारा यावेळी आनदोलनकर्त्यांनी दिला. विजेचे दर निम्मे होत नाही, तसेच स्वतंत्र विदर्भाची निर्मिती होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र व केंद्र सरकारशी आर्थ ...
इस्लाम स्वीकारणारा कोणताही व्यक्ती इतरांचा वैरी असू शकत नाही. प्रेषित महम्मद पैगंबर हे प्रखर मानवतावादी होते. त्यांनी समतेसाठी सतत संघर्ष केला. स्त्रियांचे संरक्षण, त्यांचे हक्क, अधिकार अबाधित ठेवण्यासाठी पवित्र कुराणात उपदेश केले. लोकोपयोगी कार्य कर ...
खासगी खरेदी शुक्रवारपर्यंत ८० हजार क्विंटल झाली. राळेगाव ७३ हजार, वाढोणाबाजार सहा हजार आणि खैरी येथे २६० क्विंटल कापूस खरेदी झाला. त्या तुलनेत सीसीआयला पहिल्या पाच दिवसात केवळ १२ हजार क्विंटल कापूस खरेदीत मिळाला आहे. राळेगावमध्ये तीन हजार, वाढोणा तीन ...