विदर्भातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नदीजोड प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी लोकसभेमध्ये नियम ३७७ अंतर्गत केली. वर्धा व अमरावती जिल्ह्यांसह विदर्भात दुष्काळी परिस्थिती बिकट आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना साथ मिळाली ती रमाबार्इंची. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबतीला त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यामुळे त्यांनी आपले वेगळे अस्तित्व जगासमोर निर्माण केले, ...
अगामी विधानसभा निवडणुका विचारात घेता महापालिकेच्या स्थायी समितीच्या वर्ष २०१९-२० च्या प्रस्तावित अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊ स पडण्याची शक्यता आहे. यामुळे अर्थसंकल्प तयार करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. बुधवारी सकाळी ११ वाजता महाल येथील टाऊ न हॉल ...
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अजनी रेल्वेस्थानक परिसरातील ४४.४ एकर जागेत जागतिक दर्जाचे इंटर मॉडेल स्टेशन बांधणार आहे. त्यावर एक हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला सादर करण्यात आला आहे. ...
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरावा आणि वर्षभर विद्यार्थ्यांना शाळेची ओढ राहावी म्हणून शिक्षण विभागाने प्रवेशोत्सवाचे आयोजन केले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रवेशोत्सवाच्या नियोजनाची ...
कुपोषणासह बालमृत्यूची समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचा राज्य सरकारचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे. नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यात गेल्या वर्षभरात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील २७६ बालमृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. ...
हिंगणघाट तालुक्यातील मौजा दोंदुडा परिसरातील झुडपी जंगलात अवैध उत्खन्न करून मुरूमची वाहतूक करणाऱ्या एकाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. ...
‘कॉम्बेटिंग वाईल्ड लाईफ ट्रॅफिकिंक’ वर आयोजित व्याख्यानात वॉशिंग्टन विद्यापीठातील जीव विज्ञान विभागाचे प्राध्यापक व संरक्षण जीव विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. सॅम्युअल वासर यांनी सांगितले की, संपूर्ण जगात वन्य जीवाला वाचविण्यासाठी, मानवाने त्यांच्या सु ...
या जिल्ह्याला महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचा वारसा लाभलेला आहे. या जिल्ह्यातूनच आपण आज वैद्यकीय शिक्षणाचा आणि आरोग्यसेवेचा वसा घेतला आहे. युवापीढी ही देशाची शक्ती असून नेहमीच स्वप्नांच्या पाठीमागे धावत असते. त्या स्वप्नांना चांगल्या विचार ...
स्मार्ट सिटी प्रकल्प अमलात येण्याला पुढील जुलै महिन्यात तीन वर्ष पूर्ण होत आहे. नागपूर शहरात आजवर सेफ अॅन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ३,३५० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. कॅमेऱ्यांच्या नजरेमुळे गंभीर गुन्हांचा शोध लागला आहे. ११०० हून अधिक गुन्ह्य ...