देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली. पण एका आठ वर्षाच्या चिमुकलीला पोटाची खळगी भरण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा आधार घ्यावा लागतो. कशासाठी? कचरा वेचून पोट भरण्यासाठी!एकीकडे देशाच्या स्वातंत्र्यांचा जल्लोष सुरु होता. ...
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच जिल्ह्यात येऊ गेले. मात्र ते जिल्ह्यासाठी काहीच देऊन गेले नाही. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात कोणती मोठी विकास कामे केली आणि किती रोजगार निर्मिती केली हे मुख्यमंत्र्यांनीच सांगावे. ...
विना अनुदानित शाळेच्या दोन शिक्षकांनी त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास स्थानिक जि.प.च्या आवारातील झाडावर चढून आंदोलन केले. यामुळे जि.प.प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. ...
प्लास्टर आॅफ पॅरीसच्या गणेश मूर्ती पर्यावरणासाठी धोक्याच्या ठरत असल्याने त्यांच्या निर्मितीसह विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, गणेशोत्सवाच्या तोंडावर वर्धा शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पीओपीच्या गणेश मूर्ती विक्रीकरिता आल्या असल्याने जिल ...
सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणी पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. याच पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन विविध सामाजिक संघटनांनी केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल सहा लाख रुपये किंमतीचे जीवनावश्य ...
काँग्रेसमध्ये दिले जाणारे आश्वासन पाळले जातेच असे नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी एका समारंभात केलेले विधान स्वानुभवावरूनच होते, असे म्हणता येईल. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पुर्वनियोजीत दौऱ्यातील वेळापत्रकाला फाटा देत राष्ट्रपती तब्बल पाऊनतास परिवारासह बापू कुटीत थांबले. येथील आश्रम प्रतिष्ठांच्या सर्व उपक्रमाची राष्ट्रपतींनी पाहणी केली. शिवाय तेथील कामकाजाची माहितीही त्यांनी जाणून घेतली ...