गुरुवारी भारताचा ७२ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र, हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांना बलिदान द्यावे लागले. स्वातंत्र्य संग्राम लढ्यातून हे स्वप्न साकार झाले आहे. स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी ...
पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाची तयारी सुरू आहे. या अनुषंगाने आवश्यक ईव्हीएमची जुळवाजुळव सुरू आहे. उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यातून १० हजार ४६९ मतदान यंत्रे येथे आणली आहेत. ...
पवनी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराचे स्वरुप आले असून तालुक्यातील कोसरा, आकोट, गोसेखुर्द, चिचाळा, वासेळा गावांतील धानपिक पाण्याखाली बुडाले आहे. भातखाचरांना पाण्याने चौफेर वेढा दिल्याने अनेक शेतकऱ्यांचे धानपीक पाण्यात आहे. ...
तालुक्यातील गर्रा बघेडा विभागा अंंतर्गत येत असलेल्या तेंदुुपत्ता कामगारांना वाटप करण्यात आलेल्या बोनस वाटपात घोळ करून खऱ्या लाभार्थ्यांना डावलून गरीब जनतेवर अन्याय केला गेला आहे ...
अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात रोवणी न होऊ शकलेल्या एक लाख ६३ हजार ७४ धान उत्पादक शेतकºयांना विमा कंपनीने ६८ कोटी ३५ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. ...
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या प्रवासाचा इतिहास बुधवारी भंडारेकरांनी अनुभवला. वारी लालपरीच्या निमित्ताने एसटीच्या सुरूवातीपासूनच्या प्रवासाची माहिती अनुभवता आली. ...
देशाला १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि तिरंगा डौलाने फडकू लागला. मात्र तुमसर नगरपरिषदेवर २ आॅक्टोबर १९२९ रोजीच देशभक्तांनी तिरंगा फडकवून संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. महात्मा गांधींनीही या घटनेची दखल घेतली होती. ...
सैन्यदलात गणवेशापेक्षा नागरी विभागाचे महत्त्व वाढले आहे. परिणामी सैन्यात गणवेशधारी अधिकाऱ्यांचे महत्व ४० टक्के आणि नागरी विभागाचे ६० टक्के झाले आहे. ते उलट असायला हवे. ...
शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. या प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतजमिनीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु कंत्राटदाराने लाखापूरजवळील उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे बुधवारी काल ...
चिमुर क्रांती लढ्याला १६ आॅगस्ट २०१९ रोजी ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शुक्रवारी दुपारी १२ वाजता बीपीएड कॉलेज मैदानावर चिमूर क्रांती शहीद स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...