शासनाने प्लास्टिक बंदी लागू केली असली तरी शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये तसेच चिल्लर विक्रत्यांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व गैरमार्गाने सुरू आहे. प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यापासून अद्यापपर्यंत तरी शंभर टक् ...
नागपूरच्या केंद्रीय कापूस (सीआयसीआर) संशोधन केंद्राने रायमंडी आणि थरबेरी या जंगली कापसाच्या प्रजातींचे मिश्रण करून हे बियाणे विकसित केले. या केंद्राकडे राष्ट्रीय जीन बँक अंतर्गत जवळपास ५० प्रकारच्या रंगीत कापसाचा जनुकीय संग्रह आहे. ...
पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ शनिवारी सकाळी ९.३० वाजता बाबांच्या समाधीचे पूजनाने महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयार, नगरसेवक चंद्रकांत बोमरे, सुरेखा लुंगारे, प्रमिला जाधव, प्रदीप बाजड यांची प्रामुख ...
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरु आहे. प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी अधिनस्त यंत्रणा कारवाई करण्यास पुढे येत नाही. आता तर कोका अभयारण्यातून रेती ट्रकची भरधाव वाहतूक केली जाते. यावर वनविभागाने नियंत्रण आणण्य ...
कालांतराने या मंदिरात पुजारी व रक्षक म्हणून गिरीपंथातील गोसावी राहू लागले. येथे मठाची स्थापना झाली. महंत, साधू, सन्याशी असलेले दिवंगत झाले. बाबा चतुर्नाथगिरी महाराज, छत्तरगिरी महाराज, अलोनीबाबा, सूरजगिरी महाराज, गोविंद गिरीमहाराज, शंकरगिरीमहाराज यांच ...
शनिवारी गडचांदूर येथे भाजपातर्फे न.प. निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आ. सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार स ...
कुडरारा येथे राईट वॉटर सोल्युशन (जलस्वराज २) अंतर्गत फ्लोराईड रिमुव्हल वॉटर फिल्टर तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आले होते. त्यामध्ये बोअरचे जोडण्यात आलेले पाणी पिण्यास अयोग्य असल्यामुळे ते पाणी गावकऱ्यांकडून नाकारण्यात आले. या वॉटर फिल्टरला गावाबाहेरील ...
अहेरी पंचायत समिती अंतर्गत कमलापूरपासून केवळ चार ते पाच किमी अंतरावर लिंगमपल्ली हे गाव आहे. सदर गाव रेपनपल्ली गटग्रामपंचायत अंतर्गत येते. या गावात आदिवासी समाज व एनटी प्रवर्गाचे लोक वास्तव्य करतात. येथे ४० ते ५० घरे आहेत. सदर गावातील विद्यार्थ्यांसाठ ...
गडचिरोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. यामागील मुख्य कारण शिक्षणाचे प्रमाण कमी हे आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. मानव विकास मिशन अंतर्गत गडचिरोली आगाराला ४९ तर अहेरी आगाराला ४२ ...
वन विभागाच्या जमिनीमुळे परवानगी मिळण्यास विलंब लागत आहे. मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नसल्याने नागरिकांमध्ये केंद्र शासनाविषयी असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने जमीन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर ...