भारतीय लष्कराच्या दुधाळू फ्रिजवाल गायी शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यासोबतच त्या दुधाच्या संकलनातून ‘गोंडवाना’ दूध ब्रँड निर्माण करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीला ३८३ गायी सुपूर्द करण्यात आल्या होत्या. पण दोन महिन्यात कोणत ...
गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांची आर्थिक स्थिती अतिशय कमकुवत आहे. त्यामुळे अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या सुध्दा अधिक आहे. जिल्हाभरातील सुमारे १ लाख २२ हजार ६६८ नागरिकांना अनुदानाचे वितरण केले जाते. लाभार्थी निवडीची प्रक्रिया ...
अमरावतीच्या डॉ.अविनाश चौधरी यांच्याकडे अश्विनीचे उपचार आणि डायलिसिस सुरू होते. मुलीच्या वेदना आणि दु:ख आई अगदी जवळून अनुभवत होती. दरम्यान, अश्विनीची आई वनिता दत्तात्रय कसंबे यांनी मुलीला किडनी देण्याचा संकल्प केला. मुलीचे प्राण वाचविण्यासाठी माऊली पु ...
अजाणत्या आईवडिलांनीच भिकेला लावलेल्या मुली शिक्षणच काय समाजापासूनही दूर होत्या. काही मुली तर चक्क गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बापाच्या पोटी जन्मल्या अन् वेगळेच शिक्षण घेऊ लागल्या होत्या... पण या मुलींना शोधून, समजावून त्यांना शाळेत आणले गेले. दूषित वाता ...
खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, सर्वसामान्य जनता मोठ्या आशेने आपल्याकडे बघते आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला यांचे मोठे प्रश्न आहेत. ते प्रश्न आपल्याला सोडविता आले पाहिजे. सत्ता आली म्हणून आनंदोत्सव साजरा करताना जबाबदारी वाढली याचे भानही ठे ...
त:ची संवाद साधण्याची ताकत ज्यात आहे तोच खरा यशस्वी होतो. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी केले. ते राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. ...
प्राप्त माहितीनुसार, जी.जे. ०५ झेड. ९३९५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स नागपूर येथून ३६ भाविकांना घेऊन शिर्डीच्या दिशेने जात होती. भरधाव ट्रॅव्हल्स नागपूर-अमरावती मार्गावरील इंदरमारी शिवारात आली असता मागाहून येणाऱ्या एन.एल.०१ के. ९८६७ क्रमांकाच्या ट्रकने ट्रॅ ...
गाव आदिवासींचे असून डोंगराने वेढलेले, घनदाट जंगल, अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आहे. गावात जायला पक्के रस्ते नाहीत. गावातील बोलीभाषा छत्तीसगडी व गोंडी आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही या गावातील शाळेला फुलविण्याचे काम रमेश बोरकर व सदाशिव पाटील या कर्तृत्ववा ...
एक किंवा दोन कन्या रत्न असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र तिसरे अपत्य असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शिवाय लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा, बालगृहातील मुलींनाही हा लाभ देण्यात येईल, एक लाख ते सात लाख ५० हजारांपर्य ...