राज्यभर २१ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर जाहिरात करण्यापूर्वी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती तथा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले होते. परंतु बल्लारपू ...
इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सवलतींचा वर्षाव करून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. या कंपन्या ग्राहकांना घरपोच सेवा देतात. वस्तू घरपोच मिळत असल्याने ग्राहकांचाही त्यां ...
कार्यालयीन प्रमुखांसह विविध पदाधिकाऱ्यांची उठबस कार्यालयात वाढली आहे. प्रचार साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पक्षाकडून उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार पक्षाचे झेंडे, जाहीरनामा, बॅनर, बिल्ले, दुपट्टे, पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या उमे ...
मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय आपण नागरिकांच्या सेवेत रूजु केले. टाटा ट्रस्टच्या मदतीने लवकरच कॅन्सर हॉस्पीटल चंद्रपुरात उभारयात येणार आहे. नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील हे पहिले कॅन्सर हॉस्पीटल ठरण ...
२१ ऑक्टोबर २०१९ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा, राजुरा विधानसभा मतदार संघातील निवडणूक कार्यालयात स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशिन ठेवण्यात आल्या. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट आदी सामग्रीची म ...
आरमोरी, कुरखेडा, कोरची, धानोरा व अन्य तालुक्यांमध्ये भूईमुगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदा चांगल्या पावसामुळे बाह्य मशागतीला बराच वेळ मिळाला. मध्यम, भूसभूशीत वाळूमिश्रीत चिकन मातीचा किनारा कोरची, कुरखेडा, आरमोरी, धानोरा तालुक्यातून वाहण ...
लाहेरी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी महारूद्र परजने यांच्या मार्गदर्शनात लाहेरीवासीयांनी श्रमदान करून सदर मार्गाची दुरूस्ती केली. पावसामुळे लाहेरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. आवागमनासाठी त्रास सहन करावा लागत होता. सदर मा ...
४११ वाहने बुक केली असून त्यातील काही वाहने वापरण्यास सुरूवातही झाली आहे. बुक केलेल्या वाहनांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या ५८ बसगाड्यांचाही समावेश आहे. दरम्यान निवडणुकीसंदर्भात विविध माध्यमातून आतापर्यंत ‘१९५०’ या टोल फ्री क्रमांकावर आणि पोर्टलवर ३६ ...
निवडणूक काळात दारूचा वापर करणार नाही व होऊ देणार नसल्याचा निर्धार या गावांनी केला आहे. विधानसभा निवडणूक संपूर्ण दारूमुक्त व्हावी, यासाठी मुक्तिपथ गाव संघटनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मतदानाचा अमूल्य हक्क शुद्धीत राहून बजावणे आवश ...
१९६२ ते १९९९ पर्यंत विधानसभेच्या नऊ सार्वत्रिक निवडणुका पार पडले. या सर्व निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर केला जात होता. मतदाराला मतदान करण्यासाठी निवडणूक चिन्ह असलेली मतपत्रिका दिली जात होती. योग्य उमेदवाराच्या चिन्हावर शिक्का मारून सदर मतपत्रिका प ...